शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची योजना नाही! सरकारचे धक्कादायक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 05:52 IST

केंद्र सरकारचे लोकसभेत धक्कादायक उत्तर

नवी दिल्ली : देशातील शेतकºयांचे उत्पन्न २0२२ पर्यंत दुप्पट करू, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा नेते वारंवार देत असले तरी अशी कोणतीही योजना आखण्यात आलेली नाही, अशी माहितीच केंद्र सरकारने लोकसभेत मंगळवारी दिली.

अण्णा द्रमुकचे सदस्य आर. पार्थिपन यांच्या अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याची कोणतीही योजना नसल्याचे लेखी उत्तर अन्नप्रक्रिया उद्योग राज्यमंत्री साध्वी निरंजन यांनी दिले आहे. अन्नप्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याची सरकार योजना तयार करीत आहे का आणि असल्यास त्याचे स्वरूप काय आहे, असा पार्थिपन यांचा प्रश्न होता. त्याच्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात साध्वी निरंजन यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. मात्र, प्रधानमंत्री किसान संपदा योजनेद्वारे शेती उत्पादन खराब होण्यापासून वाचवणे, त्यावर अन्नप्रक्रिया करणे आणि त्या उत्पादनांची मागणी वाढवून त्यामार्फत शेतकºयांचे उत्पन्न वाढण्यास मदत करणे, अशी योजना असल्याचे उत्तर त्यांनी पुढील प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले. 

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार