शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

चुकीचा संदेश देणारी वक्तव्ये करू नका, भाजपाच्या पक्ष नेत्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 03:44 IST

राज्याची विधानसभा निवडणूक म्हणजे मोदी सरकारची जनमत चाचणी नाही,असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग अलीकडेच म्हणाले होते. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनीही राज्य आणि केंद्राचे मुद्दे वेगवेगळे असतात.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली - राज्याची विधानसभा निवडणूक म्हणजे मोदी सरकारची जनमत चाचणी नाही,असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग अलीकडेच म्हणाले होते. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनीही राज्य आणि केंद्राचे मुद्दे वेगवेगळे असतात. त्यामुळे राज्याच्या निवडणुकांची तुलना लोकसभा निवडणुकीशी केली जाऊ नये,असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर भाजपा श्रेष्ठींनी आपल्या या दोन मुख्यमंत्र्यांसह अन्य नेत्यांनाही चुकीची बयाणबाजी न करण्याच्या सूचना केल्या आहेत. विशेषत: राज्य आणि केंद्राच्या कार्याची तुलना होईल,अशी वक्तव्ये करण्याचे टाळण्यास सांगितले आहे. यामुळे मोदी सरकार आपल्या कार्याची समीक्षा करण्यास घाबरत असल्याचा चुकीचा संदेश लोकांमध्ये जाऊ शकतो,असे पक्षाचे मत आहे.राजकीयदृष्ट्या अशा प्रकारच्या तुलनेमुळे प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते असे केंद्रीय नेतृत्वाचे म्हणणे असून निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या सर्व राज्यातील नेत्यांना केवळ स्थानिक मुद्यांवरच चर्चा करा आणि त्यावरच मते मागा,अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. गरज पडल्यास राज्यात अमलात असलेल्या केंद्रीय योजनांवरच चर्चा करा आणि यापूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळात या योजनांच्या प्रगतीचा आढावा घेत त्यांना आरोपीच्या पिंजºयात उभे करण्याचा प्रयत्न करा,असाही सल्ला पक्ष नेत्यांना देण्यात आला आहे. भाजपाचा एक वरिष्ठ नेता म्हणाला की, राज्य आणि केंद्र सरकारचे मुद्दे वेगळे असतात हे सर्वांना माहिती आहे. जनता पुन्हा एकदा मोदी यांना पंतप्रधान बनविण्यास इच्छुक आहे. त्यांचे भ्रष्टाचारमुक्त सरकार हे यामागील कारण असल्याचे स्पष्ट आहे.

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण