शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

चुकीचा संदेश देणारी वक्तव्ये करू नका, भाजपाच्या पक्ष नेत्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 03:44 IST

राज्याची विधानसभा निवडणूक म्हणजे मोदी सरकारची जनमत चाचणी नाही,असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग अलीकडेच म्हणाले होते. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनीही राज्य आणि केंद्राचे मुद्दे वेगवेगळे असतात.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली - राज्याची विधानसभा निवडणूक म्हणजे मोदी सरकारची जनमत चाचणी नाही,असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग अलीकडेच म्हणाले होते. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनीही राज्य आणि केंद्राचे मुद्दे वेगवेगळे असतात. त्यामुळे राज्याच्या निवडणुकांची तुलना लोकसभा निवडणुकीशी केली जाऊ नये,असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर भाजपा श्रेष्ठींनी आपल्या या दोन मुख्यमंत्र्यांसह अन्य नेत्यांनाही चुकीची बयाणबाजी न करण्याच्या सूचना केल्या आहेत. विशेषत: राज्य आणि केंद्राच्या कार्याची तुलना होईल,अशी वक्तव्ये करण्याचे टाळण्यास सांगितले आहे. यामुळे मोदी सरकार आपल्या कार्याची समीक्षा करण्यास घाबरत असल्याचा चुकीचा संदेश लोकांमध्ये जाऊ शकतो,असे पक्षाचे मत आहे.राजकीयदृष्ट्या अशा प्रकारच्या तुलनेमुळे प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते असे केंद्रीय नेतृत्वाचे म्हणणे असून निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या सर्व राज्यातील नेत्यांना केवळ स्थानिक मुद्यांवरच चर्चा करा आणि त्यावरच मते मागा,अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. गरज पडल्यास राज्यात अमलात असलेल्या केंद्रीय योजनांवरच चर्चा करा आणि यापूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळात या योजनांच्या प्रगतीचा आढावा घेत त्यांना आरोपीच्या पिंजºयात उभे करण्याचा प्रयत्न करा,असाही सल्ला पक्ष नेत्यांना देण्यात आला आहे. भाजपाचा एक वरिष्ठ नेता म्हणाला की, राज्य आणि केंद्र सरकारचे मुद्दे वेगळे असतात हे सर्वांना माहिती आहे. जनता पुन्हा एकदा मोदी यांना पंतप्रधान बनविण्यास इच्छुक आहे. त्यांचे भ्रष्टाचारमुक्त सरकार हे यामागील कारण असल्याचे स्पष्ट आहे.

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण