शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

कन्हैयाचं माहीत नाही, पण नरेंद्र मोदी देशद्रोही नाहीत का?; केजरीवालांचा वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 11:42 IST

अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करुन लिहिले की, कन्हैय्या कुमारने देशद्रोह केला की नाही हे मला माहिती नाही, पोलीस प्रशासन त्याचा तपास करत आहे.

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. तसेच कन्हैय्या कुमार यांची पाठराखणही करण्याचा प्रयत्न केला आहे. बुधवारी सकाळी ट्विट करून केजरीवाल यांनी मोदी सरकारचे काम म्हणजे देशद्रोह असल्याचे म्हटलंय. कन्हैय्या कुमारचं माहित नाही, पण दिल्ली सरकारच्या कामाकाजात अडथळा आणून नरेंद्र मोदी देशद्रोह करत नाहीत का? असा प्रश्न अरविंद केजरीवाल यांनी विचारला आहे. 

अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करुन लिहिले की, कन्हैय्या कुमारने देशद्रोह केला की नाही हे मला माहिती नाही, पोलीस प्रशासन त्याचा तपास करत आहे. मात्र, तिकडे मोदीजींनी दिल्लीतील मुलांची शाळा बंद केली, दवाखाने थांबवले, सीसीटीव्ही कॅमेरेही थांबवले, मोहल्ला क्लिनिकही बंद केले, दिल्ली ठप्प करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. मग, हा देशद्रोह नाही का ? असा प्रश्न केजरीवाल यांनी आपल्या ट्विटवरुन विचारला आहे. दरम्यान, केंद्रातील मोदी सरकार नेहमीच दिल्ली सरकारच्या कामात अडथळा आणत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल हे सातत्याने मोदी सरकारवर गंभीर आरोप करत आहेत. तर, तीन वर्षांपूर्वी दिल्ली विद्यापीठाचा नेता कन्हैय्या कुमार यांच्यावर देशविरोधी घोषणा दिल्यामुळे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, कन्हैय्या यांना काही उजव्या विचारांच्या संघटनांकडून देशद्रोही मानण्यात येत आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोषारोपपत्रही दाखल केले होते. मात्र, हायकोर्टाने या दोषारोपपत्रावर आक्षेप घेत पोलिसांनाच उलट सवाल केले आहेत.

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल