शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कन्हैयाचं माहीत नाही, पण नरेंद्र मोदी देशद्रोही नाहीत का?; केजरीवालांचा वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 11:42 IST

अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करुन लिहिले की, कन्हैय्या कुमारने देशद्रोह केला की नाही हे मला माहिती नाही, पोलीस प्रशासन त्याचा तपास करत आहे.

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. तसेच कन्हैय्या कुमार यांची पाठराखणही करण्याचा प्रयत्न केला आहे. बुधवारी सकाळी ट्विट करून केजरीवाल यांनी मोदी सरकारचे काम म्हणजे देशद्रोह असल्याचे म्हटलंय. कन्हैय्या कुमारचं माहित नाही, पण दिल्ली सरकारच्या कामाकाजात अडथळा आणून नरेंद्र मोदी देशद्रोह करत नाहीत का? असा प्रश्न अरविंद केजरीवाल यांनी विचारला आहे. 

अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करुन लिहिले की, कन्हैय्या कुमारने देशद्रोह केला की नाही हे मला माहिती नाही, पोलीस प्रशासन त्याचा तपास करत आहे. मात्र, तिकडे मोदीजींनी दिल्लीतील मुलांची शाळा बंद केली, दवाखाने थांबवले, सीसीटीव्ही कॅमेरेही थांबवले, मोहल्ला क्लिनिकही बंद केले, दिल्ली ठप्प करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. मग, हा देशद्रोह नाही का ? असा प्रश्न केजरीवाल यांनी आपल्या ट्विटवरुन विचारला आहे. दरम्यान, केंद्रातील मोदी सरकार नेहमीच दिल्ली सरकारच्या कामात अडथळा आणत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल हे सातत्याने मोदी सरकारवर गंभीर आरोप करत आहेत. तर, तीन वर्षांपूर्वी दिल्ली विद्यापीठाचा नेता कन्हैय्या कुमार यांच्यावर देशविरोधी घोषणा दिल्यामुळे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, कन्हैय्या यांना काही उजव्या विचारांच्या संघटनांकडून देशद्रोही मानण्यात येत आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोषारोपपत्रही दाखल केले होते. मात्र, हायकोर्टाने या दोषारोपपत्रावर आक्षेप घेत पोलिसांनाच उलट सवाल केले आहेत.

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल