्र्र्र्र्र्र्र्र्र्रजळगाव जिल्ातील पाणीसाठे आरक्षित जिल्हाधिकार्यांचे आदेश: चारा वाहतुकीवर ६० दिवस प्रतिबंध
By Admin | Updated: August 19, 2015 22:27 IST2015-08-19T22:27:34+5:302015-08-19T22:27:34+5:30
जळगाव-जिल्ात समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ शकते़ त्यामुळे लहान, मोठे आणि मध्यम प्रकल्पातील पाणी साठे जिल्हाधिकार्यांनी आदेश काढून आरक्षित केले आहेत़ याबाबत पुढील आदेश मिळेपर्यंत पेयजलाव्यतिरिक्त कोणत्याही प्रयोजनासाठी पाणी सोडले जाऊ नये, असे त्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे़

्र्र्र्र्र्र्र्र्र्रजळगाव जिल्ातील पाणीसाठे आरक्षित जिल्हाधिकार्यांचे आदेश: चारा वाहतुकीवर ६० दिवस प्रतिबंध
ज गाव-जिल्ात समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ शकते़ त्यामुळे लहान, मोठे आणि मध्यम प्रकल्पातील पाणी साठे जिल्हाधिकार्यांनी आदेश काढून आरक्षित केले आहेत़ याबाबत पुढील आदेश मिळेपर्यंत पेयजलाव्यतिरिक्त कोणत्याही प्रयोजनासाठी पाणी सोडले जाऊ नये, असे त्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे़ हवामान खात्याच्या अंदाजानुसार सन २०१५-१६ मध्ये पाणी टंचाईंची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ चारा वाहतुकीस निर्बंधचारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध व्हावा यासाठी १९ ऑगस्टपासून पुढील ६० दिवसांसाठी जिल्ातील चारा लगतच्या जिल्ात किंवा राज्यात वाहतूक करण्यास जिल्हाधिकार्यांकडून निर्बंध घालण्यात आले आहे़