शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

भाजपाध्यक्षांच्या विधानावर खुलासा

By admin | Updated: September 8, 2014 02:25 IST

उत्तर प्रदेशात जातीय तणाव कायम राहिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाचे सरकार स्पष्ट बहुमताने सत्तेत येईल,

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात जातीय तणाव कायम राहिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाचे सरकार स्पष्ट बहुमताने सत्तेत येईल, या भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या कथित विधानावरून वादंग उठले असताना संबंधित वृत्तवाहिनीने याबाबत खुलासा जारी केला आहे़ भाजपाने कधीही सांप्रदायिक तणावाचा आधार घेऊन निवडणुका जिंकण्याचे प्रयत्न केले नाहीत, असे शहा यांनी मुलाखतीत सांगितले होते, असे खुलाशात म्हटले आहे़महाराष्ट्र आणि हरियाणातही विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत; मात्र या राज्यांत जातीय तणाव नाही़ उत्तर प्रदेशातच जातीय तणाव का? असा सवाल उपस्थित करीत, हा तणाव असाच कायम राहिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाचे सरकार स्पष्ट बहुमताने सत्तेत येईल, असे शहा म्हणाले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)