शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

दलितांची चिंता भाजपाशिवाय कोणाला नाही - रविशंकर प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 02:12 IST

भाजपाला जेवढी दलितांची काळजी आहे तेवढी इतर कोणा पक्षाला नाही, असे प्रत्युत्तर केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसच्या टीकेनंतर दिले.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली - भाजपाला जेवढी दलितांची काळजी आहे तेवढी इतर कोणा पक्षाला नाही, असे प्रत्युत्तर केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसच्या टीकेनंतर दिले.ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने संधी मिळताच राष्ट्रपतीपदासाठी दलित वर्गातील व्यक्तिलाच निवडले. यापेक्षा चिंता व चिंतनाचे वेगळे कोणते उदाहरण असू शकेल? या प्रश्नावरून चाललेल्या हिंसाचाराचे आम्ही समर्थन करीत नाही. हिंसाचार सोडून चर्चेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन करू, असेही ते म्हणाले. सरकार आपली जबाबदारी पार पाडत आहे. सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही, हे आम्ही न्यायालयाला सांगू इच्छितो. म्हणूनच सरकारच्या वतीने आदेशात बदल व सुधारणा करावी अशी मागणी केली जात आहे. भाजपाचे आज सगळ््यात जास्त खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी दलित समाजाचे आहेत. देशभरात कुठेही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत दलित वर्गाला सहजपणे ओळखता येते. असे असताना विरोधकांनी केंद्र सरकारवर आरोप करणे अयोग्यच आहे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.राहुल गांधींची टीकादलितविरोध हा भाजपा व रा.स्व. संघाच्या डीएनएमध्येच आहे, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी म्हणाले की, दलितांनी समाजाच्या तळागाळातच राहिले पाहिजे, असे भाजपा व संघाला वाटते. या भूमिकेला विरोध करणाºयांना हिंसाचार घडवून दडपले जाते. दलित अत्याचारविरोधी कायदा बोथट केल्याच्या निषेधार्थ जे दलित बांधव सोमवारी देशव्यापी बंदच्या निमित्ताने रस्त्यावर उतरले आहेत, त्यांना काँग्रेस सलाम करते.

टॅग्स :BJPभाजपाAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदाcongressकाँग्रेस