शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
2
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
3
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
4
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
5
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
8
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
9
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
10
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
11
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
12
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
13
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
14
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
15
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
16
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
17
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
18
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
19
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
Daily Top 2Weekly Top 5

दलितांची चिंता भाजपाशिवाय कोणाला नाही - रविशंकर प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 02:12 IST

भाजपाला जेवढी दलितांची काळजी आहे तेवढी इतर कोणा पक्षाला नाही, असे प्रत्युत्तर केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसच्या टीकेनंतर दिले.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली - भाजपाला जेवढी दलितांची काळजी आहे तेवढी इतर कोणा पक्षाला नाही, असे प्रत्युत्तर केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसच्या टीकेनंतर दिले.ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने संधी मिळताच राष्ट्रपतीपदासाठी दलित वर्गातील व्यक्तिलाच निवडले. यापेक्षा चिंता व चिंतनाचे वेगळे कोणते उदाहरण असू शकेल? या प्रश्नावरून चाललेल्या हिंसाचाराचे आम्ही समर्थन करीत नाही. हिंसाचार सोडून चर्चेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन करू, असेही ते म्हणाले. सरकार आपली जबाबदारी पार पाडत आहे. सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही, हे आम्ही न्यायालयाला सांगू इच्छितो. म्हणूनच सरकारच्या वतीने आदेशात बदल व सुधारणा करावी अशी मागणी केली जात आहे. भाजपाचे आज सगळ््यात जास्त खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी दलित समाजाचे आहेत. देशभरात कुठेही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत दलित वर्गाला सहजपणे ओळखता येते. असे असताना विरोधकांनी केंद्र सरकारवर आरोप करणे अयोग्यच आहे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.राहुल गांधींची टीकादलितविरोध हा भाजपा व रा.स्व. संघाच्या डीएनएमध्येच आहे, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी म्हणाले की, दलितांनी समाजाच्या तळागाळातच राहिले पाहिजे, असे भाजपा व संघाला वाटते. या भूमिकेला विरोध करणाºयांना हिंसाचार घडवून दडपले जाते. दलित अत्याचारविरोधी कायदा बोथट केल्याच्या निषेधार्थ जे दलित बांधव सोमवारी देशव्यापी बंदच्या निमित्ताने रस्त्यावर उतरले आहेत, त्यांना काँग्रेस सलाम करते.

टॅग्स :BJPभाजपाAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदाcongressकाँग्रेस