शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

२०२० च्या अखेरपर्यंत भारतात भयानक भूकंप होणार; वैज्ञानिकांकडून धोक्याचा इशारा

By कुणाल गवाणकर | Updated: October 28, 2020 08:36 IST

earthquake in india: हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये तीव्र भूकंप होण्याची शक्यता

सध्या संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव, तो रोखण्यासाठी करण्यात आलेला लॉकडाऊन, त्यामुळे ढासळलेली अर्थव्यवस्था, कोट्यवधींचे गेलेले रोजगार, पगारकपात अशी संकटांची मालिकाच सुरू आहे. त्यामुळे २०२० हे वर्षच चिंता वाढवणारं ठरलं. हे वर्ष संपण्यासाठी दोन महिने शिल्लक आहेत. मात्र तरीही संकटं काही संपणार नाहीत, असा वैज्ञानिकांचा दावा आहे. वर्षाच्या अखेरपर्यंत भारतावर आणखी संकटं येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लवकरच पूर्ण हिमालय क्षेत्रात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवतील, असा धोक्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.

हिमालयाच्या पर्वतरांगा उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यापासून देशाचा बचाव करतात. याशिवाय शत्रूंपासून देशाचं संरक्षण करण्यातही हिमालयाची मोठी भूमिका आहे. मात्र आता याच हिमालयामुळे देशावर संकट येण्याची शक्यता आहे. वैज्ञानिकांनी हिमालयातील पर्वतांच्या पृष्ठभागासह मातीचं परीक्षण आणि रेडिओकार्बन विश्लेषण केलं. भूवैद्यानिक, भौगोलिक माहितीच्या अभ्यासातून वैज्ञानिकांनी भूकंपाचा अंदाज वर्तवला आहे. याबद्दलचा अहवाल 'सिस्मोलॉजिकल रिसर्च लेटर्स जर्नल'मध्ये प्रकाशित झाला आहे.
हिमालयीन पर्वतरांगा पूर्वेला भारत ते पश्चिमेला पाकिस्तानपर्यंत पसरलेल्या आहेत. त्यामुळे या संपूर्ण भागावर भूकंपाचा परिणाम दिसेल. याआधीही या भागात अनेक मोठ्या भूकंपांचा केंद्रबिंदू होता. वैज्ञानिकांचा अंदाज खरा ठरल्यास भारताच्या चंदिगढ, देहरादून आणि नेपाळच्या काठमांडूमध्ये प्रचंड मोठी हानी होईल.

टॅग्स :Earthquakeभूकंप