शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 08:59 IST

Sambit Patra Criticize Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आईविरुद्ध सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये काही अज्ञात व्यक्ती अपमानास्पद भाषा वापरत आहेत. या प्रकरणासाठी भाजपने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाच जबाबदार धरले आहे.

नवी दिल्ली/पाटणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आईविरुद्ध सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये काही अज्ञात व्यक्ती अपमानास्पद भाषा वापरत आहेत. या प्रकरणासाठी भाजपने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाच जबाबदार धरले आहे. शिवीगाळ करण्याच्या या राजकारणाला बिहारची जनता सडेतोड उत्तर देईल असे भाजपने म्हटले आहे. मोदींच्या आईबद्दल काढलेल्या अपशब्दांबद्दल भाजप नेत्यांनी गुरुवारी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मोदींच्या आईचा अवमान करण्यात आला तो प्रकार दरभंगा जिल्ह्यातील एका कार्यक्रमात घडल्याचे सांगण्यात आले. याच ठिकाणहून मतदार यात्रेला बुधवारी सकाळी सुरुवात झाली होती. काँग्रेस आता शिव्यागाळ करणारा पक्ष झाला आहे.

'संपूर्ण जबाबदारी राहुल गांधींचीच'गांधी कुटुंब सत्तेवर येऊ शकत नाही हे लक्षात आल्यामुळे त्यांनी आता गलिच्छ भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे असा आरोप भाजपचे खासदार व प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. दरभंगामधील कार्यक्रमात मोदी आणि त्यांच्या दिवंगत मातेसाठी जे शब्द वापरण्यात आले, त्याचे संपूर्ण जबाबदारी राहुल गांधींची आहे.

"संपूर्ण जबाबदारी राहुल गांधींचीच'गांधी कुटुंब सत्तेवर येऊ शकत नाही हे लक्षात आल्यामुळे त्यांनी आता गलिच्छ भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे असा आरोप भाजपचे खासदार व प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. दरभंगामधील कार्यक्रमात मोदी आणि त्यांच्या दिवंगत मातेसाठी जे शब्द वापरण्यात आले, त्याचे संपूर्ण जबाबदारी राहुल गांधींची आहे. मागील काही दिवसांपासून राहुल गांधी आपल्या भाषणांमध्ये मोर्दीचा एकेरी उल्लेख करत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आता काही लोक त्याप्रमाणेच वागू लागले आहेत. संबित पात्रा म्हणाले की, राहुल गांधींकडून आम्हाला माफीची अपेक्षा नाही. पंतप्रधानांबद्दल तुम्ही अपशब्द वापरत आहात. पण हा प्रकार लोकांना आवडलेला नाही. नाही. बिहारमधील जनता याचे नक्की उत्तर देईल. 

मतदारयादीतून गरीब, मागासवर्गीयांना वगळले - राहुल गांधीबिहारच्या मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या ६५ लाख लोकांमध्ये बहुसंख्य लोक गरीब आणि मागासवर्गीय आहेत असा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केला. मतदार अधिकार यात्रेदरम्यान सीतामढी येथे एका सभेत त्यांनी सांगितले की, बिहारची जनता भाजप आणि निवडणूक आयोगाला मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याची मुभा देणार नाही. भाजप, निवडणूक आयोगाच्या कृत्यांचा आम्ही पर्दाफाश केला आहे. त्यांनी महाराष्ट्र, हरियाणा आणि कर्नाटकमध्येही मत चोरण्याचा प्रयत्न केला होता. 

टॅग्स :BiharबिहारRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा