शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

श्री रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याचे अनावरण : शेकडो वर्षांचा समतेचा लढा हीच ‘सबका साथ’ची प्रेरणा - पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 12:37 IST

संत आणि महान क्रांतिकारी समाजसुधारक श्री रामानुजाचार्य यांच्या एक हजाराव्या जयंतीनिमित्त हैदराबादजवळील शमशाबाद येथील त्यांच्या २१६ फूट उंच बैठ्या  पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

यदु जोशी - 

हैदराबाद : स्वातंत्र्याचा लढा हा सत्तेसाठी नव्हे तर समतेसाठीही होता. त्याआधी श्री रामानुजाचार्य यांच्यासारख्या महान विभूतींनी सामाजिक समतेचे केलेले कृतिशील आचरण हीच स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा बनली आणि आज आपल्या सरकारने सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास... असा संकल्प सोडला आहे. त्यामागची प्रेरणादेखील तीच आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केले.संत आणि महान क्रांतिकारी समाजसुधारक श्री रामानुजाचार्य यांच्या एक हजाराव्या जयंतीनिमित्त हैदराबादजवळील शमशाबाद येथील त्यांच्या २१६ फूट उंच बैठ्या  पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी तेलंगणच्या राज्यपाल तमिलीसाई सौंदरराजन, केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी, रामानुजाचार्य संस्थानचे प्रमुख एचएच चिन्ना जियार स्वामी  आदी उपस्थित होते. आजारी असल्याने तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला विमानतळावर व रामानुजाचार्य पुतळा अनावरण समारंभाला जाऊ शकले नाहीत. पंतप्रधान म्हणाले की, वाईट प्रथा रूढ होतात तेव्हा समाजसुधारणांसाठी कोणीतरी महापुरुष पुढे येतो, हा आपला इतिहास आहे. त्या काळात अशा सुधारकांना विरोध झाला, तरी नंतर त्यांचा स्वीकार होतो आणि सन्मानही मिळतो. चुकीच्या मार्गाने समाजाला नेणाऱ्यांना समाज मान्यता देत नाही, असा टोला त्यांनी हाणला. एचएच चिन्ना जियार स्वामी म्हणाले की, रामानुजाचार्य यांनी एक हजार वर्षे रुजवलेली शिकवण पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी १ हजार कोटी रुपये जनसहभागातून गोळा करून हा प्रकल्प उभारला  आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTelanganaतेलंगणाBJPभाजपा