शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्राची तरतूद वाढविण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 04:13 IST

पाकिस्तान व चीनच्या तुलनेत भारताची तरतूद कमी असल्याचे जाणकारांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : शुक्रवारी १ फेब्रुवारी रोजी सादर होत असलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्राची आर्थिक तरतूद वाढविण्याची आग्रही मागणी या क्षेत्रातील जाणकारांनी केली आहे. पाकिस्तानचीनच्या तुलनेत भारताची तरतूद कमी असल्याचेही जाणकारांनी म्हटले आहे.संरक्षण विश्लेषक स्वर्ण सिंग म्हणाले की, देशाच्या संरक्षणसिद्धतेसाठी केल्या जाणाऱ्या एकूण तरतुदीकडे नेहमीच शेजारच्या राष्ट्रांच्या तुलनेत पाहिले जाते. गेल्यावर्षी पाकिस्तानची संरक्षण तरतूद १८ टक्क्यांनी वाढली होती. भारताची तरतूद मात्र अवघ्या ५.५ टक्क्यांनी वाढली. ही बाब चिंताजनक मानली जात आहे. याशिवाय चीनची संरक्षण तरतूद भारतापेक्षा तिप्पट जास्त आहे.संरक्षण व्यवस्थेचे आधुनिकीकरण गरजेचेसंरक्षणतज्ज्ञ एस.के. चटर्जी म्हणाले की, भारताच्या सुरक्षेला असलेला गंभीर धोका लक्षात घेऊन संरक्षणविषयक तरतूद असायला हवी. आपल्या संरक्षण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी पुरेसा निधी मिळत नाही. उलट चीन आपल्या संरक्षण व्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण करीत आहेत.

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागchinaचीनPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवानindian navyभारतीय नौदलindian air forceभारतीय हवाई दल