शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

दुसऱ्या दिवशीही एअर इंडियाची विमाने विलंबाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 03:31 IST

मुंबईतील सेवेलाही फटका बसून रविवारी ५० पेक्षा जास्त विमानांना विलंब झाला. शनिवारी एअर इंडियाच्या ४० उड्डाणांना विलंब झाला होता.

मुंबई/नवी दिल्ली : प्रवाशांचे ‘चेक-इन’ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संगणकीय सॉफ्टवेअरमध्ये झालेला बिघाड शनिवारी दुपारपर्यंत दुरुस्त झाला असला तरी त्याचा परिणाम म्हणून रविवारी लागोपाठ दुसऱ्या दिवशीही एअर इंडियाच्या जगभरात जाणाऱ्या विमानांना विलंब झाला. मुंबईतील सेवेलाही फटका बसून रविवारी ५० पेक्षा जास्त विमानांना विलंब झाला. शनिवारी एअर इंडियाच्या ४० उड्डाणांना विलंब झाला होता.

शनिवारप्रमाणेच रविवारीही विविध विमानतळांवर प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागला. विमान नेमके केव्हा सुटेलयाची नक्की माहिती नसल्याने तासन्तास ताटकळत बसावे लागले. अनेकांची पुढच्या प्रवासाची विमाने चुकल्याने त्यांना वेळ आणि पैसा या दोन्हींचा भुर्दंड पडला. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, एका मार्गावर गेलेले विमान परत आले की ते दुसºया मार्गावर उड्डाण करते. शनिवारी विमानांना जाताना व परत येतानाही विलंब झाल्याने साहजिकच या विमानांची रविवारची उड्डाणेही उशिराने झाली.

प्रवासीही हैराण

शनिवारी एकूण १४९ विमानांच्या उड्डाणांना विलंब झाला होता. परिणामी रविवारी १३७ उड्डाणे उशिराने झाली. रविवारच्या उड्डाणांचा सरासरी विलंब तीन तासांहून अधिक होता.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया