शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

एअर इंडियासह तीन कंपन्यांच्या खासगीकरणाला होणार विलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 07:06 IST

मार्चनंतरच शक्य; दीड लाख कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न

मुंबई : केंद्र सरकारने एअर इंडिया, भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) व कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (कॉनकॉर) या सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्याचे ठरविले असले तरी ते या आर्थिक वर्षात, मार्चपर्यंत होण्याची अजिबात शक्यता नाही.या कंपन्यांच्या खासगीकरणाची प्रक्रिया मार्चनंतर सुरू होईल. वरिष्ठ अधिकारी म्हणाला की, आम्ही खासगीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. ती पूर्ण होण्यास काही काळ नक्कीच लागेल. या विक्रीसाठी संबंधित कंपन्यांकडून इरादापत्रे येणे, त्यानंतर किमतीबद्दल वाटाघाटी आणि त्यानंतर अंतिम निर्णय, हे तीन महिन्यांत पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळेच या प्रक्रियेला विलंब होईल, असे दिसते. सरकारने एअर इंडियातील आपला १00 टक्के हिस्सा विकण्याचे ठरविले आहे. बीपीसीएलमधील ५३.२९ टक्के तर कॉनकॉरमधील ३0.८ टक्के विकण्याचा निर्णय घेतला आहे. कॉनकॉरमधील केंद्र सरकारचा हिस्सा सध्या ५४.८ टक्के इतका आहे. निर्गुंतवणुकीतून दीड लाख कोटी रुपये उभारण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. मात्र आतापर्यंत १७ हजार ३६४ कोटी रुपयेच मिळू शकले आहेत.तूट भरून कशी काढणार?उद्योग जगताला दिलासा देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट करामध्ये कपात केली. या निर्णयाने महसुलामध्ये आणखी घट होणार असून, ही तूट कशी भरून काढायची, हा केंद्र सरकारपुढील पेच आहे. निर्गुंतवणुकीतून मोठा निधी उभारून ही दरी भरून काढायचा सरकारचा मानस आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया