शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियासह तीन कंपन्यांच्या खासगीकरणाला होणार विलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 07:06 IST

मार्चनंतरच शक्य; दीड लाख कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न

मुंबई : केंद्र सरकारने एअर इंडिया, भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) व कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (कॉनकॉर) या सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्याचे ठरविले असले तरी ते या आर्थिक वर्षात, मार्चपर्यंत होण्याची अजिबात शक्यता नाही.या कंपन्यांच्या खासगीकरणाची प्रक्रिया मार्चनंतर सुरू होईल. वरिष्ठ अधिकारी म्हणाला की, आम्ही खासगीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. ती पूर्ण होण्यास काही काळ नक्कीच लागेल. या विक्रीसाठी संबंधित कंपन्यांकडून इरादापत्रे येणे, त्यानंतर किमतीबद्दल वाटाघाटी आणि त्यानंतर अंतिम निर्णय, हे तीन महिन्यांत पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळेच या प्रक्रियेला विलंब होईल, असे दिसते. सरकारने एअर इंडियातील आपला १00 टक्के हिस्सा विकण्याचे ठरविले आहे. बीपीसीएलमधील ५३.२९ टक्के तर कॉनकॉरमधील ३0.८ टक्के विकण्याचा निर्णय घेतला आहे. कॉनकॉरमधील केंद्र सरकारचा हिस्सा सध्या ५४.८ टक्के इतका आहे. निर्गुंतवणुकीतून दीड लाख कोटी रुपये उभारण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. मात्र आतापर्यंत १७ हजार ३६४ कोटी रुपयेच मिळू शकले आहेत.तूट भरून कशी काढणार?उद्योग जगताला दिलासा देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट करामध्ये कपात केली. या निर्णयाने महसुलामध्ये आणखी घट होणार असून, ही तूट कशी भरून काढायची, हा केंद्र सरकारपुढील पेच आहे. निर्गुंतवणुकीतून मोठा निधी उभारून ही दरी भरून काढायचा सरकारचा मानस आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया