शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सैन्य दल सतर्क, देण्यात आल्यायेत 'अशा' प्रकारच्या सूचना; राजनाथ सिंह म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 16:48 IST

भारतात वेगाने पसरत चाललेल्या कोरोना व्हायरससंदर्भात राजनाथ सिंह यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोना व्हायरस विरोधातील युद्ध हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे अदृश्य युद्ध आहे. असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देदेशात आतापर्यंत 15,712हून अधिक जणांना कोरोनाची लागणराजनाथ सिंह म्हणाले, कोरोना व्हायरस विरोधातील युद्ध हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे अदृश्य युद्धदेशात गेल्या 24 तासांत 27 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही तो हातपाय पसरू लागला आहे. देशात आतापर्यंत 15,712हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून 500हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता सैन्य दलातील सर्व जवानांना आणि कर्मचाऱ्यांना रोजच्या रोज संपर्क डायरी अपडेट ठेवण्यास सांगण्यात आले आहे. एवढेच नाही, तर त्यांचे सर्वप्रकारचे सामूहिक प्रशिक्षण कार्यक्रमही थांबवण्यात आले असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. त्यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली.

भारतात वेगाने पसरत चाललेल्या कोरोना व्हायरससंदर्भात राजनाथ सिंह यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोना व्हायरस विरोधातील युद्ध हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे अदृश्य युद्ध आहे. असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. देशात गेल्या 24 तासांत 27 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर 1334 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

युद्ध स्थरावर सुरू आहे कोरोनाचा सामना -राजनाथ सिंह म्हणाले, भारत युद्ध स्थरावर कोरोनाचा सामना करत आहे. यासाठी सर्व सरकारी संस्था समन्वयाने काम करत आहेत. संवाद तत्र, पुरवठा साखळी व्यवस्थापन, वैद्यकीय सहाय्य आणि अभियांत्रिकी यात शस्त्र दलाचाही वापर केला जात आहे.

सौन्य दल सतर्क -सैन्य दलातील कोरोना संसर्गासंदर्भात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, सैन्य दलातील कर्मचाऱ्यांना संपर्क डायरी तयार करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच सर्वप्रकारचे सामूहिक कार्यक्रम थांबवण्यात आले आहेत. याशिवाय युद्धनौका आणि पाणबुड्या, जथे सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे अवघड आहे, तेथे इतर सर्वप्रकारची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajnath Singhराजनाथ सिंहDefenceसंरक्षण विभागGovernmentसरकारIndiaभारत