शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

तवांग संघर्षावर संरक्षण मंत्री राजनाथ यांनी बोलावली बैठक, सीडीएसही राहणार उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 10:27 IST

अरुणाचल प्रदेशमधील तवांग सेक्टरमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये काल चकमक झाल्याचे समोर आले. या चकमकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बैठक बोलावली आहे.

अरुणाचल प्रदेशमधील तवांग सेक्टरमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये काल चकमक झाल्याचे समोर आले. या चकमकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख आणि सीडीएसही सहभागी होणार आहेत. या बैठकीला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, परराष्ट्र सचिव आणि संरक्षण सचिव देखील उपस्थित राहणार आहेत.

9 आणि 11 डिसेंबरला तवांग सेक्टरमध्ये हिंसक चकमक झाली. या चकमकीत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाले आहेत.

भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याची तयारी करताहेत जिनपिंग? समोर येतंय असं कपटकारस्थान

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) आणि लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे राजनाथ सिंह यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. या बैठकीत तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख राजनाथ सिंह यांना देशाच्या सर्व सीमेवरील सध्याच्या परिस्थितीची माहिती देणार आहेत, असे सांगण्यात येत आहे.

तवांग संघर्षावर केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांचे वक्तव्यही समोर आले आहे. भारत एक शक्तिशाली देश म्हणून उदयास येत असल्याचे रिजिजू यांनी म्हटले आहे. जेव्हा आपण आपल्या प्राचीन इतिहासाबद्दल बोलतो तेव्हा त्यात कोणताही विरोधाभास नसावा. भगवान श्रीकृष्ण मथुरेचे होते पण रुक्मिणी भीष्मक नगर अरुणाचलचे होते. त्याला जोडण्याचे काम पीएम मोदींनी केले, यावरून हेही सिद्ध होते की अरुणाचल किती जुना भारताचा भाग आहे, असंही त्यांनी म्हटले आहे. 

चिनी सैन्याला भारतीय जवानांनी पळवलं

भारतीय लष्कराने LAC वर चीनचा डाव पुन्हा एकदा हाणून पाडला आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या यांगत्से भागात भारतीय लष्कर आणि चिनी लष्करामध्ये जोरदार चकमक झाली. हे चिनी सैनिक भारतीय लष्कराची चौकी हटवण्यासाठी आले होते. पण भारतीय सैनिकांच्या तत्परतेने चिनी सैनिकांचे मनसुबे उद्ध्वस्त केले. या चकमकीत दोन्ही सैन्याचे काही जवान जखमी झाले. दरम्यान, त्या परिसरातील सॅटेलाइट फोटो समोर आला आहे. जिथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली होती.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहchinaचीनIndiaभारत