शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महिलांना कर्नलपदी न नेमण्याचा निर्णय मनमानी - सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 07:29 IST

सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महिला अधिकाऱ्यांची कर्नल पदावर नियुक्ती न करण्याचा लष्कराचा निर्णय मनमानी स्वरुपाचा आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या महिला अधिकाऱ्यांना बढती मिळण्यासाठी पंधरवड्याच्या आत विशेष निवड मंडळाची पुन्हा बैठक घेण्यात यावी, असा आदेशही न्यायालयाने दिला.महिला अधिकाऱ्यांचे न्याय्य हक्क त्यांना मिळू नयेत यासाठी झालेल्या प्रयत्नांबद्दल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. आपल्या हक्कांबद्दल दीर्घकाळ लढा देणाऱ्या महिला अधिकाऱ्यांना न्याय मिळायला हवा. महिलांबाबत लष्कराने ठरविलेले धोरण हे कोर्टाने आधी दिलेल्या निकालांपेक्षा विपरित असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.

नऊ वर्षांच्या सेवेनंतरचे सर्व अहवाल विचारात घेणे आवश्यक आहे असे धोरण आहे. पण तसे झाल्याचे दिसत नाही. महिला अधिकाऱ्यांची पुरुष अधिकाऱ्यांबरोबर तुलना करताना कट ऑफ अयोग्य पद्धतीने लागू करण्यात आला. लष्करात अधिकाऱ्यांना वरिष्ठ पदांवर सामावून घेण्याकरिता रिक्त पदांची संख्या अपुरी असल्याचा लष्कराचा दावा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndian Armyभारतीय जवान