शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 05:35 IST

छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास १0 दिवसांत सर्व शेतकºयांची कर्जे माफ करण्यात येतील, अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली.

राजनांदगांव - छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास १0 दिवसांत सर्व शेतकºयांची कर्जे माफ करण्यात येतील, अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली. केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाने शेतकरी व आदिवासी यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.येथे प्रचारसभेत बोलताना ते म्हणाले की, नोटाबंदीमुळे देशातील १२५ हून अधिक लोक रांगेत उभे राहून मरण पावले. मोदी सरकारने अख्ख्या देशाला रांगेत उभे राहण्यास भाग पाडले. पण नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या आणि ललित मोदी देशाचा पैसा घेऊन परदेशात फरार झाले, तेव्हा हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प बसून राहिले. नोटाबंदी हा मोदींनी घेतलेला तुघलकी निर्णय होता आणि जीएसटी म्हणजे तर गब्बर सिंग टॅक्सच आहे, असा आरोपही त्यांनी केला.या देशातील तरुणांचा रोजगार घालवण्याचे कामच या पंतप्रधानांनी आणि राज्याचे मुख्यमंत्री रमण सिंग यांनी केले, शेतकºयांच्या शेतीमालाला भाव मिळू दिला नाही आणि कर्जबुडव्या उद्योगपतींना मात्र बँकांतून अधिकाधिक पैसा दिला गेला, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. पंजाबमध्ये तसेच कर्नाटकात सत्तेत आल्यानंतर लगेचच आम्ही शेतकºयांची सर्व कर्जे माफ करून दाखवली आहेत. (वृत्तसंस्था)नक्षलग्रस्त भागात घेणार प्रचार सभाराहुल गांधी २ दिवसांच्या छत्तीसगड दौºयावर आहेत. ते नक्षलग्रस्त भागांमध्ये काही सभा घेणार आहेत. तेथील पहिल्या टप्प्याचा प्रचार उद्या, शनिवारी दुपारी संपत आहे.त्याआधीची शेवटची काँग्रेसची सभाही तेच घेणार आहेत. नक्षलग्रस्त भागाच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर तिथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीChhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018