शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 05:35 IST

छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास १0 दिवसांत सर्व शेतकºयांची कर्जे माफ करण्यात येतील, अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली.

राजनांदगांव - छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास १0 दिवसांत सर्व शेतकºयांची कर्जे माफ करण्यात येतील, अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली. केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाने शेतकरी व आदिवासी यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.येथे प्रचारसभेत बोलताना ते म्हणाले की, नोटाबंदीमुळे देशातील १२५ हून अधिक लोक रांगेत उभे राहून मरण पावले. मोदी सरकारने अख्ख्या देशाला रांगेत उभे राहण्यास भाग पाडले. पण नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या आणि ललित मोदी देशाचा पैसा घेऊन परदेशात फरार झाले, तेव्हा हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प बसून राहिले. नोटाबंदी हा मोदींनी घेतलेला तुघलकी निर्णय होता आणि जीएसटी म्हणजे तर गब्बर सिंग टॅक्सच आहे, असा आरोपही त्यांनी केला.या देशातील तरुणांचा रोजगार घालवण्याचे कामच या पंतप्रधानांनी आणि राज्याचे मुख्यमंत्री रमण सिंग यांनी केले, शेतकºयांच्या शेतीमालाला भाव मिळू दिला नाही आणि कर्जबुडव्या उद्योगपतींना मात्र बँकांतून अधिकाधिक पैसा दिला गेला, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. पंजाबमध्ये तसेच कर्नाटकात सत्तेत आल्यानंतर लगेचच आम्ही शेतकºयांची सर्व कर्जे माफ करून दाखवली आहेत. (वृत्तसंस्था)नक्षलग्रस्त भागात घेणार प्रचार सभाराहुल गांधी २ दिवसांच्या छत्तीसगड दौºयावर आहेत. ते नक्षलग्रस्त भागांमध्ये काही सभा घेणार आहेत. तेथील पहिल्या टप्प्याचा प्रचार उद्या, शनिवारी दुपारी संपत आहे.त्याआधीची शेवटची काँग्रेसची सभाही तेच घेणार आहेत. नक्षलग्रस्त भागाच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर तिथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीChhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018