शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

राजस्थानात शेतक-यांना कर्जमाफी, आंदोलन मागे; तीनदा चर्चेनंतर कोंडी फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:18 IST

राजस्थान सरकारने शेतक-यांचे २० हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्याची घोषणा गुरुवारी येथे केली. या मागणीसाठी गेले १२ दिवस शेतक-यांचे आंदोलन सुरू होते. सिकर येथे निदर्शने करणा-या शेतक-यांशी चर्चेनंतर कृषीमंत्री प्रभूलाल सैनी यांनी ही घोषणा केली. त्यानंतर शेतक-यांनी आंदोलन मागे घेतले.

जयपूर : राजस्थान सरकारने शेतक-यांचे २० हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्याची घोषणा गुरुवारी येथे केली. या मागणीसाठी गेले १२ दिवस शेतक-यांचे आंदोलन सुरू होते. सिकर येथे निदर्शने करणा-या शेतक-यांशी चर्चेनंतर कृषीमंत्री प्रभूलाल सैनी यांनी ही घोषणा केली. त्यानंतर शेतक-यांनी आंदोलन मागे घेतले.उत्तर प्रदेश, महाराष्ट्र व पंजाबने शेतक-यांचे कर्ज माफ करताना अवलंबलेल्या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकार समितीची स्थापना करेल. आम्ही शेतक-यांचे ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यास तयार आहोत. इतर राज्यांतील संबंधितांशी समिती बोलून कर्जमाफीची प्रक्रिया तयार करेल. राजस्थानवर कर्जमाफीचा काय परिणाम होईल याचाही अभ्यास केला जाईल, असे सैनी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.हजारो शेतकरी सिकरमध्ये जमल्यामुळे रस्ते व महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. लोकांची प्रचंड गैरसोय झाली. सरकारने शेतक-यांच्या नेत्यांना मंगळवारी चर्चेस बोलावले होते. शेतक-यांनी सगळे ४९,५०० कोटी रुपयांचे कर्ज माफ करावे अशी मागणी केली होती. सरकारने मात्र दप्तरात नोंद आहे ते १९,७०० कोटी रुपयांचे कर्ज माफ होईल, अशी ठाम भूमिका घेतली. (वृत्तसंस्था)आधारभूत किंमत हवीकर्जमाफीशिवाय शेतकºयांनी उत्पादन खर्चाचा विचार करून किमान आधारभूत किमत देण्याची, शेतक-यांच्या प्रश्नांवर चर्चेसाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची, शेतक-यांच्या हितांचे रक्षण करणारी धोरणे तयार करावीत व काही सिंचन प्रकल्पांची अमलबजावणी करावी आदी मागण्याही केल्या होत्या. 

टॅग्स :FarmerशेतकरीRajasthanराजस्थान