शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

प्राप्तिकर भरण्याची मुदत पुन्हा वाढवली; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 20:45 IST

नवी दिल्ली : केंद्र सरकारने करदात्यांचा प्रतिसाद पाहून प्राप्तिकर भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविली होती. मात्र, महापुरामुळे केवळ केरळवासियांसाठीच सरकराने पुन्हा मुदत वाढविली असून ती आता 15 सप्टेंबरपर्यंत केली आहे. केरळमध्ये ऑगस्टमध्ये महापुराने हाहाकार माजवला आहे. यामुळे तेथील नागरिक प्राप्तिकर 31 ऑगस्टपर्यंत भरू शकणार नाहीत. यामुळे केंद्र सरकारने केरळवासियांना दिलासा दिला ...

नवी दिल्ली : केंद्र सरकारने करदात्यांचा प्रतिसाद पाहून प्राप्तिकर भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविली होती. मात्र, महापुरामुळे केवळ केरळवासियांसाठीच सरकराने पुन्हा मुदत वाढविली असून ती आता 15 सप्टेंबरपर्यंत केली आहे. 

केरळमध्ये ऑगस्टमध्ये महापुराने हाहाकार माजवला आहे. यामुळे तेथील नागरिक प्राप्तिकर 31 ऑगस्टपर्यंत भरू शकणार नाहीत. यामुळे केंद्र सरकारने केरळवासियांना दिलासा दिला आहे. सीबीडीटीने ही घोषणा केली आहे.

जीएसटी काऊन्सिलनेही या आधी जीएसटी भरण्याची मुदत वाढविली होती. 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयKerala Floodsकेरळ पूर