शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

‘दलितांवरील हल्ले सहन करणार नाही’

By admin | Updated: July 22, 2016 05:48 IST

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आमचे सरकार देशामध्ये दलितांवरील हल्ले अजिबात सहन करणार नाही, असे सांगून मोदी सरकारच्या काळात असे हल्ले वाढल्याच्या विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले.

नवी दिल्ली : गुजरातमध्ये दलितांना झालेल्या मारहाणीच्या प्रश्नावरून राज्यसभेत गुरुवारी वातावरण तापले असताना, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आमचे सरकार देशामध्ये दलितांवरील हल्ले अजिबात सहन करणार नाही, असे सांगून मोदी सरकारच्या काळात असे हल्ले वाढल्याच्या विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले. गुजरातमधील प्रकरणात गुंतलेल्या आरोपींना सहा महिन्यांच्या आतच शिक्षा व्हावी, यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात येणार आहे.दलितांवरील शारीरिक वा शाब्दिक हल्ले आमचे सरकार सहन करणार नाही, असा इशारा देत ते म्हणाले की, ‘अशा संवेदनशील प्रश्नाबाबत राजकारण करून चालणार नाही. गुजरातमध्ये दलितांना जोरदार मारहाण केल्याप्रकरणी आतापर्यंत राज्य सरकारने १६ जणांना अटक केली आहे, तसेच चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे,’ असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.(लोकमत न्युज नेटवर्क)