शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

चमत्कार! सिलिंडरने वाचवला कुटुंबाचा जीव; इमारतीच्या ढिगाऱ्यातून ३२ तासांनी आले बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 11:48 IST

बुरारी येथे चार मजली इमारत कोसळल्यानंतर ३२ तासांनी चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

दिल्लीतील बुरारी येथे चार मजली इमारत कोसळल्यानंतर ३२ तासांनी चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. इमारत कोसळल्याने २१ जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले, ज्यामध्ये २ अल्पवयीन मुलांसह ५ जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी १६ जणांना वाचवण्यात आलं आहे. 

बुरारी येथील ऑस्कर पब्लिक स्कूलजवळ ही दुर्घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २१ लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस उपायुक्त (उत्तर) राजा बंथिया म्हणाले, बचाव कार्य अजूनही सुरू आहे आणि २९ जानेवारीपर्यंत ते सुरू राहण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांसोबतच, एनडीआरएफ आणि दिल्ली अग्निशमन सेवेच्या अनेक तुकड्या दिवसरात्र काम करत आहेत.

३२ तासांनंतर जिवंत बाहेर काढण्यात आलेले चार जण एका कुटुंबातील छताच्या स्लॅबखाली सापडले. या जोडप्याव्यतिरिक्त, कुटुंबात दोन अल्पवयीन मुलं आहेत. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नव्याने बांधलेल्या इमारतीच्या छताचा स्लॅब स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर पडल्याने कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले. 

सिलिंडरमुळेच कुटुंबातील सदस्य ढिगाऱ्याखाली दबण्यापासून वाचले. ढिगाऱ्यातून वाचविण्यात आलेल्या चार जणांमध्ये राजेश (३०), गंगोत्री (२६), प्रिन्स (६) आणि ऋतिक (३) यांचा समावेश आहे. हे लोक जिथे होते तिथे छत एका सिलेंडरवर पडलं असं सांगितलं जात आहे. 

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाdelhiदिल्ली