शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

गुन्हेगारी, दहशतवादावर ऋषीमुनींचे वेदच एकमेव उपाय : सत्यपाल सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 10:12 IST

आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंदही उपस्थित होते. 

नवी दिल्ली : देशातील गुन्हेगारी, दहशतवाद आणि जेवढ्या समस्या आहेत, त्यांच्या उच्चाटनासाठी काही उपाय असेल तर ऋषीमुनींचे वेद हाच आहे. देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री आपल्या हातामध्ये वेद घेऊन शपथ घेतील, असे स्वप्न मला पडत असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी केले. महत्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंदही उपस्थित होते. 

दिल्लीमध्ये आज आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलनाला सुरुवात झाली. यावेळी प्रथम राष्टपती रामनाथ कोविंद यांनी संबोधित केले. हा थंडीचा काळ आहे. दिल्लीमध्ये प्रदूषणामुळे श्वास गुदमरत आहे. सामाजिक संस्थांनी लोकांमध्ये सणांवेळी फटाके न जाळता शांततेत सण साजरा करण्यासाठी जनजागृती करावी असे आवाहन केले. 

यानंतर केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी भाषणावेळी वेदांची महती सांगताना केलेल्या विधानांमुळे वाद ओढवण्याची चिन्हे आहेत. देशात जेवढेकाही गुन्हे घडतात, दहशतवाद, समस्या आहेत, त्यांच्यावर एकमेव वेदच उपाय ठरणार आहेत. देशाला पुन्हा गौरवशाली व्हायचे असेल तर पुन्हा वेदच उपयोगी येतील असे सिंह यांनी सांगितले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतो तेव्हा तो बायबल या पवित्र ग्रंथ हातात घेतो. भारतातही राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री वेद हातात घेऊन शपथ घेतील, असे मी स्वप्न पाहत असल्याचे सिंह यांनी वक्तव्य केले. 

 

टॅग्स :Satyapal Singhसत्यपाल सिंगRamnath Kovindरामनाथ कोविंद