शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारी, दहशतवादावर ऋषीमुनींचे वेदच एकमेव उपाय : सत्यपाल सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 10:12 IST

आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंदही उपस्थित होते. 

नवी दिल्ली : देशातील गुन्हेगारी, दहशतवाद आणि जेवढ्या समस्या आहेत, त्यांच्या उच्चाटनासाठी काही उपाय असेल तर ऋषीमुनींचे वेद हाच आहे. देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री आपल्या हातामध्ये वेद घेऊन शपथ घेतील, असे स्वप्न मला पडत असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी केले. महत्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंदही उपस्थित होते. 

दिल्लीमध्ये आज आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलनाला सुरुवात झाली. यावेळी प्रथम राष्टपती रामनाथ कोविंद यांनी संबोधित केले. हा थंडीचा काळ आहे. दिल्लीमध्ये प्रदूषणामुळे श्वास गुदमरत आहे. सामाजिक संस्थांनी लोकांमध्ये सणांवेळी फटाके न जाळता शांततेत सण साजरा करण्यासाठी जनजागृती करावी असे आवाहन केले. 

यानंतर केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी भाषणावेळी वेदांची महती सांगताना केलेल्या विधानांमुळे वाद ओढवण्याची चिन्हे आहेत. देशात जेवढेकाही गुन्हे घडतात, दहशतवाद, समस्या आहेत, त्यांच्यावर एकमेव वेदच उपाय ठरणार आहेत. देशाला पुन्हा गौरवशाली व्हायचे असेल तर पुन्हा वेदच उपयोगी येतील असे सिंह यांनी सांगितले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतो तेव्हा तो बायबल या पवित्र ग्रंथ हातात घेतो. भारतातही राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री वेद हातात घेऊन शपथ घेतील, असे मी स्वप्न पाहत असल्याचे सिंह यांनी वक्तव्य केले. 

 

टॅग्स :Satyapal Singhसत्यपाल सिंगRamnath Kovindरामनाथ कोविंद