शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

देशाला 10 वर्षांसाठी स्थिर सरकार हवंय, डोवाल यांनी सांगितले गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 19:23 IST

डोवाल यांनी एकप्रकारे मोदी सरकारचे समर्थनच केलं आहे. सन 2030 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरेल.

नवी दिल्ली - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देशाला पुढील 10 वर्षासाठी स्थिर आणि सशक्त सरकार हवं असल्याचे म्हटले. जगात, भारताची राजकीय आणि आर्थिक रणनिती आखण्यासाठी हे गरजेचं असल्याचेही डोवाल यांनी स्पष्ट केलं. सरदार पटेल मेमोरियल लेक्चरमध्ये बोलताना डोवाल यांनी स्पष्ट शब्दात आपली भूमिका व्यक्त केली. 

डोवाल यांनी एकप्रकारे मोदी सरकारचे समर्थनच केलं आहे. सन 2030 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरेल. मात्र, त्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. जे निर्णय लोकप्रिय नसतील, पण लोकांच्या हिताचे असतील. त्यासाठी देशाला पुढील 10 वर्षे स्थिर सरकार हवं असल्याचं डोवाल यांनी म्हटले. चुकीच्या घटना आणि फेक न्यूजच्या माध्यमातून देशात वातावरण खराब करण्यात येत आहे. नक्षलींकडून हिंसात्मक आणि दंगल घडवण्याचे काम केलं जात आहे. चीनच्या अलिबाबा आणि इतर काही कंपन्या किती मोठ्या बनल्या आहेत. त्याचप्रमाणे आपणही आपल्या देशातील कंपनींना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असेही डोवा यांनी म्हटले. 

 

टॅग्स :Ajit Dovalअजित डोवालNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्थाIndiaभारतchinaचीन