शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

२० राज्यांत २०१८ च्या तुलनेत भ्रष्टाचार घटला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 05:01 IST

भारतातील २० राज्यांत वर्ष २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये भ्रष्टाचार १० टक्क्यांनी खाली आला आहे, असे ‘इंडिया करप्शन सर्व्हे २०१९’च्या अहवालात म्हटले आहे.

नवी दिल्ली : भारतातील २० राज्यांत वर्ष २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये भ्रष्टाचार १० टक्क्यांनी खाली आला आहे, असे ‘इंडिया करप्शन सर्व्हे २०१९’च्या अहवालात म्हटले आहे.ही पाहणी ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल इंडिया आणि लोकल सर्कल्स या स्वतंत्र संस्थांनी केली होती. २०१८ मध्ये लाच देणाऱ्यांची टक्केवारी ५८ होती. ती २०१९ मध्ये ५१ झाली.२०१७ मध्ये हीच टक्केवारी ४५ टक्के होती. पाहणीमध्ये दिल्ली, हरयाणा, गुजरात, पश्चिम बंगाल, केरळ, गोवा आणि ओदिशामध्ये भ्रष्टाचाराचे कमी प्रकार घडले, तर राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, झारखंड आणि पंजाबमध्ये जास्त होते.जास्त प्रमाणात लाच मालमत्तांची नोंदणी आणि जमिनीच्या प्रकरणांची कामे पाहणाºया अधिकाऱ्यांना दिली गेली. त्यानंतर पोलीस, महानगरपालिका, वीज मंडळ, वाहतूक अधिकारी, कर आणि पाणी विभागातील अधिकाºयांना. सरकारी कार्यालयांत लाच देण्याची वेळ येते तेव्हा पाहणी केलेल्या बहुतेक लोकांनी म्हटले की, अकार्यक्षमता किंवा सक्तीमुळे आम्ही ती दिली. 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारIndiaभारत