शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

२० राज्यांत २०१८ च्या तुलनेत भ्रष्टाचार घटला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 05:01 IST

भारतातील २० राज्यांत वर्ष २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये भ्रष्टाचार १० टक्क्यांनी खाली आला आहे, असे ‘इंडिया करप्शन सर्व्हे २०१९’च्या अहवालात म्हटले आहे.

नवी दिल्ली : भारतातील २० राज्यांत वर्ष २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये भ्रष्टाचार १० टक्क्यांनी खाली आला आहे, असे ‘इंडिया करप्शन सर्व्हे २०१९’च्या अहवालात म्हटले आहे.ही पाहणी ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल इंडिया आणि लोकल सर्कल्स या स्वतंत्र संस्थांनी केली होती. २०१८ मध्ये लाच देणाऱ्यांची टक्केवारी ५८ होती. ती २०१९ मध्ये ५१ झाली.२०१७ मध्ये हीच टक्केवारी ४५ टक्के होती. पाहणीमध्ये दिल्ली, हरयाणा, गुजरात, पश्चिम बंगाल, केरळ, गोवा आणि ओदिशामध्ये भ्रष्टाचाराचे कमी प्रकार घडले, तर राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, झारखंड आणि पंजाबमध्ये जास्त होते.जास्त प्रमाणात लाच मालमत्तांची नोंदणी आणि जमिनीच्या प्रकरणांची कामे पाहणाºया अधिकाऱ्यांना दिली गेली. त्यानंतर पोलीस, महानगरपालिका, वीज मंडळ, वाहतूक अधिकारी, कर आणि पाणी विभागातील अधिकाºयांना. सरकारी कार्यालयांत लाच देण्याची वेळ येते तेव्हा पाहणी केलेल्या बहुतेक लोकांनी म्हटले की, अकार्यक्षमता किंवा सक्तीमुळे आम्ही ती दिली. 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारIndiaभारत