शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

coronavirus: आपण मायदेशी जात आहोत! पायलटच्या घोषणेने प्रवासी आनंदित; वंदे भारत मोहिमेतील क्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 01:17 IST

दुसऱ्या देशांत इतक्या मोठ्या संख्येने अडकलेल्या नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी आखलेली ही अशा प्रकारच्या जगातील सर्वांत मोठ्या मोहिमांपैकी एक आहे.

नवी दिल्ली : आता आपण मायदेशी चाललो आहोत, असे पायलटने जाहीर करताच विमानांतील प्रवाशांना विलक्षण आनंद झाला. अबुधाबी व दुबई येथे अडकलेल्या भारतीयांपैकी ३५४ जणांना गुरुवारी भारतात घेऊन आलेल्या विमानांतील हे दृश्य होेते. जगातील १२ देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी १४,८०० जणांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने आखलेल्या ‘वंदे भारत’ मोहिमेला प्रारंभ झाला आहे.दुसऱ्या देशांत इतक्या मोठ्या संख्येने अडकलेल्या नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी आखलेली ही अशा प्रकारच्या जगातील सर्वांत मोठ्या मोहिमांपैकी एक आहे. अबुधाबी व दुबई येथून भारतीयांना घेऊन निघालेली एअर इंडिया एक्स्प्रेसची दोन विमाने अनुक्रमे कोची व कोडिकोळ येथे गुरुवारी पोहोचली. आपण आता मायदेशी चाललो आहोत, हा एका विमानातील पायलट कॅप्टन अन्सूल शेओरान यांनी उड्डाण करण्याच्या आधी दिलेला संदेश व त्यावेळी प्रवाशांना झालेला आनंद याचा व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये झळकला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत