शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

CoronaVirus News: रुग्णांचे प्रमाण आता ८.७२ टक्के; चाचण्या वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 03:43 IST

कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठी दिसत असली तरी या संसर्गाच्या फैलावाची गती हळूहळू कमी होत चालली आहे.

नवी दिल्ली : देशामध्ये मे महिन्यापासूनची आकडेवारी पाहिली तर आता प्रथमच कोरोना रुग्णांच्या टक्के वारीत घट आढळली आहे. कोरोनाचा संसर्ग होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ९ आॅगस्ट रोजी ९.०१ टक्के होती. ती आता ८.७२ टक्क्यांपर्यंत घसरली आहे.गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत होती. मात्र, आता अशा रुग्णांची टक्के वारी कमी होताना दिसत आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठी दिसत असली तरी या संसर्गाच्या फैलावाची गती हळूहळू कमी होत चालली आहे.देशामध्ये रोज होणाºया कोरोना चाचण्यांची संख्या वाढल्यामुळे रुग्ण लवकर शोधून त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळेही फैलावाचा वेग काहीसा कमी झाला आहे. देशातील अनेक राज्यांनी दररोज विशिष्ट संख्येने कोरोना चाचण्या करायच्या हे लक्ष्य ठरवून घेतले आहे. त्यानुसार त्यांची वाटचाल सुरू आहे. त्यामुळेही कोरोना रुग्णांची टक्केवारी आता कमी होत आहे. देशामध्ये असे असंख्य लोक आहेत की, त्यांना कोरोनाची लागण झाली; परंतु त्याची कोणतीही लक्षणे त्यांना जाणवली नव्हती. अशा व्यक्तींची रोगप्रतिकारशक्तीही उत्तम होती. त्यामुळे कोणतेही उपचार करावे न लागता या व्यक्ती बºया झाल्या. अशा अनेक व्यक्तींचा शोध सिरॉलॉजिकल सर्वेक्षणात लागला. बºया झालेल्या व्यक्तींची संख्या वाढल्याने व काही ठिकाणी तेथील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत बºया झालेल्या व्यक्तींचे प्रमाण ५० टक्क्यांहून जास्त झाले आहे.आधीच बºया झालेल्या व्यक्तींची कदाचित पुन्हा चाचणी झाल्याने व त्यात त्यांना कोरोनाची बाधा न आढळल्याने त्या व्यक्तींचा समावेशही कोरोनापासून उपचारानंतर बरे झालेल्या व्यक्तींच्या संख्येत झाला असण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस