शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

CoronaVirus News : ...अशा परिस्थितीत केंद्राने राजकारण करू नये, ममता बॅनर्जींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 19:16 IST

CoronaVirus News :पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्दे या बैठकीनंतर लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याचा एक रोडमॅप देशासमोर येण्याची शक्यता आहे.या बैठकीच्या सुरुवातीला गृहमंत्री अमित शाह यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली.

नवी दिल्ली : कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत पाचव्यांदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याचा एक रोडमॅप देशासमोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

सध्या देशभरात कोरोना महामारी पसरली आहे. अशा परिस्थित केंद्राने राजकारण करू नये. आम्ही एक राज्य म्हणून, कोरोनावर मात करण्यासाठी चांगले काम करत आहोत. अशा महत्वाच्या वेळी केंद्राने राजकारण बाजूला ठेवावे. आम्ही आंतरराष्ट्रीय सीमा आणि इतर मोठ्या राज्यांना जोडलेले आहोत, म्हणून काही त्रास देखील आम्हाला सहन करावा लागत आहे. केंद्राने कोणताही भेदभाव न करता, एकजुटीने काम करावे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

देशातील लॉकडाउनचा तिसरा टप्पा 17 मे रोजी संपणार आहे. त्यामुळे तमिळनाडुचे मुख्यमंत्री पलानीसामी यांनी 31 मेपर्यंत ट्रेन आणि विमान सेवा सुरू न करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, या बैठकीच्या सुरुवातीला गृहमंत्री अमित शाह यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी आरोग्य सेतू अॅपच्या वापरावर भर दिला. नागरिकांनी हे अॅप डाउनलोड करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावे, असे अमित शाह यांनी सांगितले. 

आणखी बातम्या -

विमान सेवा सुरू होणार? एजन्सींच्या पथकाची दिल्ली विमानतळाला भेट!

आजपासून पॅसेंजर ट्रेनसाठी बुकिंग सुरू; पण, यासाठी काय करावं लागेल?

प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी; 'या' गोष्टी करणं बंधनकारक!

Lockdown: "बांधकाम मजुरांना मिळणार पाच हजार रुपयांची मदत"

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या