शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

CoronaVirus News : लॉकडाऊनने ७८ हजार मृत्यू रोखले; सक्षम गटाचे डॉ. व्ही. के. पॉल यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 04:31 IST

डॉ. व्ही. के. पॉल शुक्रवारी येथे म्हणाले की, ‘‘देशात आज पाच राज्यांत कोविड-१९ चे ८० टक्के आणि दहा राज्यांत ९५ टक्के रुग्ण आहेत.

- एस. के. गुप्तानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य वेळी लॉकडाऊन लागू केल्यामुळे देशात २० लाख कोरोना रुग्ण होणे आणि ७८ हजार मृत्यू रोखता आले, असे नीती आयोगाचे सदस्य आणि कोविड-१९ वरील सक्षम गटाचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले. देशात कोरोना विषाणूच्या (कोविड-१९) चाचण्यांची संख्या वाढली तशी रोज पाच हजारांपेक्षा जास्त रुग्णांची भर पडत चालली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे असे की, योग्यवेळी लॉकडाऊन लागू केले नसते तर आज देशात १४ ते २९ लाख रुग्णअसते.डॉ. व्ही. के. पॉल शुक्रवारी येथे म्हणाले की, ‘‘देशात आज पाच राज्यांत कोविड-१९ चे ८० टक्के आणि दहा राज्यांत ९५ टक्के रुग्ण आहेत. देशात स्थिती नियंत्रित करण्यात मदत मिळत आहे ही चांगली बाब आहे आणि कोरोना रुग्ण दोनपट होण्याचा दर आता १३.३ वर आला तर रुग्ण बरे होण्याचा दर ४१ टक्के झाला आहे.’’डॉ. पॉल म्हणाले की, ‘‘अनेक मॉडेलमधून हे समोर येत होते की, देशात कोविड-१९ मुळे ३७ ते ७८ हजार लोकांचा मृत्यू होऊ शकला असता व योग्यवेळी लॉकडाऊन लागू केला नसता तर १४ ते २९ लाख रुग्ण असते.लॉकडाऊन जाहीर केला आणि कोट्यवधी लोकांनी घरातच राहून लॉकडाऊनची लक्ष्मणरेषा ओलांडली नाही. मास्क वापरला, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले. त्यामुळे जगात इतर देशांत कोविड-१९ चा फैलाव झाला तसा आपल्या देशात झाला नाही.’’५ राज्यात ८0% रुग्ण महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली आणि तमिळनाडू या पाच राज्यांत जवळपास ८० टक्के कोरोना पॉझिटिव्ह आहेत तर दहा राज्यांत (महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली, तमिळनाडू,राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश) ९५ टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा फैलाव आणि त्यामुळे होणारे मृत्यू रोखता आले, असेही डॉ. पॉल म्हणाले.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले की, ‘‘देशात कोविड-१९ चा मृत्यूदर ३.१३ वरून ३.०२ टक्क्यांवर आला आहे. गेल्या २४ तासांत ३२३४ रुग्ण बरे झाले तर ४८५३४ रुग्ण बरे झाले आहेत.’’

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या