शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

CoronaVirus News: कोरोना संकट २०२१ पर्यंत सोबत राहील -आशिष झा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 23:49 IST

- शीलेश शर्मा  नवी दिल्ली : कोरोना महामारीचे संकट जेव्हा त्यावरील लस बाजारात येईल तेव्हाच संपेल. सध्या लस येण्याची ...

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : कोरोना महामारीचे संकट जेव्हा त्यावरील लस बाजारात येईल तेव्हाच संपेल. सध्या लस येण्याची आशा नाही. याचा अर्थ असा की, आम्हाला २०२१ येईपर्यंत या संकटासोबत राहावे लागेल, असे स्पष्टपणे मूळ भारतीय व ख्यातनाम अमेरिकन लोक आरोग्य विशेषज्ज्ञ आशिष झा आणि जोहान गिसेक यांनी सांगितले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी या दोघांनी केलेल्या चर्चेत हे सांगितले. झा यांचे म्हणणे असे की, येत्या काळात आम्हाला खूप धोकादायक विषाणूला तोंड द्यावे लागेल. जे जगणे पाच वर्षांपूर्वी होते ते येत्या पाच वर्षांत बदलून जाईल. कोरोनामुळे आर्थिक आणि आरोग्यासंबंधी प्रश्नांसह त्याचा मनोवैज्ञानिक दुष्परिणाम वेगाने होत आहे.

सरकारला याकडे लक्ष द्यावे लागेल. लॉकडाऊनच्या माध्यमातून तुम्ही लोकांना हा विचार करायला भाग पाडत आहात की परिस्थिती गंभीर आहे. परंतु, आर्थिक व्यवहार सुरू करताना लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा आहे याचा विसर पडतो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस