शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

CoronaVirus News: भारतात कोरोना विषाणूचे ७५६९ उत्परिवर्तित प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 06:52 IST

सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायोलॉजीमधील शास्त्रज्ञांनीच कोरोना विषाणूच्या ५ हजारांहून अधिक उत्परिवर्तित प्रकारांचे विश्लेषण केले आहे

हैदराबाद : चीनमधील वुहान येथे कोरोनाची साथ सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत भारतामध्ये कोरोना विषाणूचे ७,५६९ उत्परिवर्तित प्रकार अस्तित्वात आले. त्यांचे भारतीय शास्त्रज्ञांनी विश्लेषण केले आहे.

सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायोलॉजीमधील शास्त्रज्ञांनीच कोरोना विषाणूच्या ५ हजारांहून अधिक उत्परिवर्तित प्रकारांचे विश्लेषण केले आहे. उर्वरित कोरोना विषाणूंचा अन्य संशोधन संस्थांतील शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. ही उत्परिवर्तन कशी झाली याची कारणेही शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहेत. 

अधिक संसर्गशक्ती असलेले कोरोनाचे नवे विषाणू जगात ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझीलसारख्या देशांत सापडले आहेत.  सीसीएमबीचे संचालक डॉ. राकेश मिश्रा यांनी सांगितले की, भारतात आढळून आलेल्या कोरोना विषाणूच्या ई४८४ के, एन५०१वाय या उत्परिवर्तित प्रकारांमध्ये थोडी जास्त संसर्गशक्ती असली तरी ते घातक नाहीत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत