शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ६२,००० देशात कोरोनाचे नवे रुग्ण, सहा महिन्यांतील उच्चांकी संख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 04:46 IST

coronavirus : दिवसेंदिवस काेराेनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्येत सलग १८ व्या दिवशी माेठी वाढ नाेंदविण्यात आली असून, रविवारी ६ महिन्यांतील उच्चांकी रुग्णसंख्या नाेंदविण्यात आली.

नवी दिल्ली : दिवसेंदिवस काेराेनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्येत सलग १८ व्या दिवशी माेठी वाढ नाेंदविण्यात आली असून, रविवारी ६ महिन्यांतील उच्चांकी रुग्णसंख्या नाेंदविण्यात आली. तब्बल ६२ हजार ७१४ नवे रुग्ण आढळले असून, ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण काेराेना पाॅझिटिव्हिटीचा सर्वाधिक २२.७८ टक्के दर महाराष्ट्राचा आहे. गेल्या वर्षी ऑक्टाेबरमधील दरराेजच्या रुग्णसंख्येएवढे रुग्ण आढळत असून, केवळ महिनाभरातच वाढ झाली आहे. (New coronavirus cases in 62,000 countries, six-month high)रविवारी ६२ हजार ७१४ नवे रुग्ण नाेंदविण्यात आले, तर ३१२ जणांचा मृत्यू झाला. सलग दुसऱ्या दिवशी ६२ हजारांहून अधिक रुग्णसंख्या नाेंदविण्यात आली आहे. यापूर्वी १६ ऑक्टाेबर २०२० नंतरची एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे, तर २५ डिसेंबर २०२० च्या ३३६ मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू नाेंदविण्यात आले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाख ८६ हजार ३१० झाली आहे. काेराेनातून १ काेटी १३ लाख २३ हजार ७६२ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. वाढलेल्या रुग्णसंख्येचा रुग्ण बरे हाेणाच्या टक्केवारीवर परिणाम झाला असून, हा दर ९४.५८ टक्क्यांपर्यंत आला आहे, तर मृत्युदर १.३५ टक्के झाला आहे. देशभरात एकूण १ लाख ६१ हजार ५५२ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ५४०७३ जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये १२६५९, कर्नाटकमध्ये १२४९२, दिल्लीत १०९९७, पश्चिम बंगालमध्ये १०३२२, उत्तर प्रदेशात ८७८३, आंध्र प्रदेशात ७२०३ आणि पंजाबमध्ये ६६२१ जणांच्या मृत्यूची नाेंद करण्यात आली.  

३१२  जणांचा मृत्यू देशातील ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये काेराेनाचा सर्वाधिक पाॅझिटिव्हिटी दर आहे. या राज्यांमध्ये देशाच्या ५.०४ टक्क्यांहून अधिक दर नाेंदविण्यात आला आहे.  महाराष्ट्रात सर्वाधिक पाॅझिटिव्हिटी दर महाराष्ट्र : २२.७८ टक्केचंदीगड : ११.८५पंजाब : ८.४५गाेवा : ७.०३पुडुचेरी : ६.८५छत्तीसगढ : ६.७९मध्यप्रदेश : ६.६५ हरयाणा : ५.४१ टक्के ८४% गेल्या २४ तासांमधील नव्या रुग्णसंख्येत या राज्यांतील ८४ टक्के रुग्ण आहेत. महाराष्ट्राची आघाडीएकूण लसीकरणात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. राज्यात ५३.९ लाख जणांचे लसीकरण झाले आहे. राजस्थानमध्ये ५३.१ लाख जणांना लस दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र