शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Coronavirus: गावाकडे निघालेल्या लाखो नागरिकांना पंतप्रधानांचा महत्त्वाचा संदेश; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 21:00 IST

शहरांमध्ये शट डाऊन केल्याने लोकांना गावाकडे जाण्याचा पर्याय स्विकारला आहे.

नवी दिल्ली : कोरोनाला घाबरून गावी जाऊ नका, तुम्ही जिथे नोकरी करता, ज्या शहरात राहता तिथेच रहा असे कळकळीचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले आहे. कोरोनाच्या संक्रमित रुग्णांचा आकडा ३०० वर जाऊन पोहोचला असून तिसऱ्या टप्प्यात पोहोचण्याची भीती व्यक्त होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून हे आवाहन केले आहे. माझी सर्वांना प्रार्थना आहे की, तुम्ही ज्या शहरात आहात त्याच शहरात रहा. आपण कोरोनाला रोखू शकतो. रेल्वे स्थानके, बस स्थानकांवर गर्दी करून आपण आपल्या आरोग्याशी खेळ करत आहोत. कृपया तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची काळजी करा, गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असे आवाहन मोदी यांनी केले आहे.

शहरांमध्ये शट डाऊन केल्याने लोकांना गावाकडे जाण्याचा पर्याय स्विकारला आहे. यामुळे कोरोना देशभरात पसरण्याचा धोका मोदी यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक बहीण-भाऊ शहरे सोडून त्यांच्या गावी जात आहेत. गर्दीमध्ये प्रवास करून काय साध्य होणार आहे. उलट धोका आणखी वाढेल. तुम्ही जिथे जाताय तेथील लोकांनाही कोरोनाची लागण होऊ शकते. तुम्ही तुमच्या गावात आणि कुटुंबाची संकटे वाढविणार आहात असा इशारा मोदी यांनी दिला आहे.

 

Video: तुमचे एक मिनिट Corona चा प्रसार थांबवेल! मोदींनी तरुणांना केले आवाहन

अखेर चीनला उपरती; वुहानमधील 'त्या' डॉक्टरच्या कुटुंबाची मागितली माफी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNarendra Modiनरेंद्र मोदी