शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

CoronaVirus मोदी सरकार मोठे ऑपरेशन राबविणार; परदेशातील भारतीयांना माघारी आणणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 22:30 IST

परदेशामध्ये अडकलेल्या नागरिकांना ७ मे पासून टप्प्याटप्प्यामध्ये आणण्यात येणार आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार विमाने आणि नौदलाच्या जहाजांद्वारे भारतीयांना मायदेशी आणण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : जगभरात कोरोना संकटामुळे लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे विविध देशांमध्ये परदेशांतील नागरिक अडकले आहेत. काही कामानिमित्त, काही पर्यटनासाठी गेले होते. मात्र, हवाई वाहतूकच बंद केल्याने या नागरिकांना परदेशांतच अडकून रहावे लागले आहे. आता भारत सरकारने विमाने आणि नौदलाच्या मदतीने परदेशांमध्ये अडकलेल्या लोकांना आणण्यासाठी पाऊल उचलले आहे. 

परदेशामध्ये अडकलेल्या नागरिकांना ७ मे पासून टप्प्याटप्प्यामध्ये आणण्यात येणार आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार विमाने आणि नौदलाच्या जहाजांद्वारे भारतीयांना मायदेशी आणण्यात येणार आहे. यासाठी एक मोहिम आखण्यात आली असून भारतीय उच्चायुक्तालयांकडून परदेशांमध्ये अडकलेल्या नागरिकांची यादी बनविण्याचे काम सुरु आहे. ही संख्या खूप मोठी असून यासाठी काही महिने लागण्याची शक्यता आहे. 

याआधी वुहानमध्ये फसलेल्या भारतीयांना सरकारी खर्चाने भारतात आणण्यात आले होते. मात्र, नव्या सूचनेनुसार परेदशांत अडकलेल्या भारतीयांना स्वखर्चाने परतीचा प्रवास करता येणार आहे. येत्या ७ मे पासून त्यांना आणण्यास सुरुवात केली जाणार आहे. विमानात किंवा जहाजांमध्ये बसण्याआधी प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे. ज्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढणार नाहीत, त्यांनाच भारतात येण्याची परवानगी दिली जाणार आहे. प्रवासादरम्यान भारतीय आरोग्य विभाग आणि विमानोड्डाण मंत्रालयाच्या सूचनांचे पालन करावे लागणार आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus चिंताजनक! मुंबईत आज दिवसभरात ५१० रुग्णांचे निदान; १८ मृत्यूंची नोंद

बापरे! कोरोनामुळे वृद्धाचा मृत्यू; मुंबईतील हॉस्पिटलने १६ लाखांचे बिल आकारले

CoronaVirus वाईन शॉप नाही, मालमत्ता विक्रीतून घसघशीत महसूल; पुण्यातील उद्योजकाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

गिलगिट बाल्टिस्तान तत्काळ खाली करा; भारताचा पाकिस्तानला गंभीर इशारा

CoronaVirus लॉकडाऊनमध्ये भारतासारखीच सूट दिली; 'या' देशांमध्ये कोरोनाचा धोका वाढला

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या