शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

CoronaVirus ...पण अर्थव्यवस्थाही पहावी लागेल; नितीन गडकरींचे लॉकडाऊनवर संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 22:11 IST

लॉकडाऊनला लोकांनी गंभीरपणे घेतलेले आहे. यावरून लोक कोरोनालाही गंभीरतेने घेत असल्याचे दिसत आहे. अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठीही काम केले जात आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.

नवी दिल्ली : देशात कोरोनामुळे लॉकडाऊन तीनवेळा वाढविण्यात आला आहे. कोरोनाचे संकट मोठे आहे आणि सरकारही गंभीर आहे. मात्र, देशाची अर्थव्य़वस्थाही पहावी लागेल, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. 

लॉकडाऊनला लोकांनी गंभीरपणे घेतलेले आहे. यावरून लोक कोरोनालाही गंभीरतेने घेत असल्याचे दिसत आहे. अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठीही काम केले जात आहे. यासाठी छोट्या उद्योगपतींची काळजी घेण्यात येत आहे. कोरोना व्हायरसला हरविण्यासाठी देश यशस्वी होईल. आम्ही जिंकू, देशही या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडेल. सरकारचे प्रत्येक विषयाकडे लक्ष आहे. मजूर पायी जात आहेत, याचाही विचार सरकार करत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. 

आज तकच्या एका कार्यक्रमामध्ये गडकरी बोलत होते. कोरोनाच्या संकटामुळे भारतासमोर एक सुवर्णसंधी आहे. जग चीनवर नाराज आहे. आमचे मंत्रायलही यावर विचार करत आहे. जो कोणी भारतात गुंतवणूक करून कंपनी सुरु करणार आहे, त्याला तीन महिन्यांत सर्व परवानग्या देण्यात येतील. परदेशी गुंतवणूक वाढविण्यासाठी काम केले जात आहे. कोरोनानंतर देशात ही गुंतवणूक वाढेल, असा विश्वास गडकरींना व्यक्त केला.  

अन्य महत्वाच्या बातम्या...

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा २०००० पार; दिवसभरात ४८ मृत्यू

CoronaVirus in Mumbai चिंताजनक! मुंबईत मृतांच्या आकड्यात वाढ; ७२२ नवे रुग्ण

लोकसंख्या नियंत्रण कायद्यासाठी आता मोदींना साकडे; 1 कोटी पत्रं पाठविणार

अमित शहा अत्यवस्थ? खुद्द केंद्रीय गृहमंत्र्यांनीच गायब असण्याचे सांगितले कारण

इराण सौदी अरेबियावर कोणत्याही क्षणी हल्ला करू शकणार; तेलावरून वाजल्याने अमेरिकेने सुरक्षा काढली

महाराष्ट्र एसटीने मजुरांना सोडेल, पण मोदींनी मध्यस्थी करावी; शरद पवारांचे आवाहन

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNitin Gadkariनितीन गडकरी