शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

CoronaVirus News: धक्कादायक; 'या'मुळे दिल्ली-मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाढतायेत करोनाचे रुग्ण, आरोग्यमंत्र्यांनी सांगितले 'हे' कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 16:13 IST

देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 20 टक्के रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 8613 लोक कोरोनाबाधित आहेत. तर 343 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीत आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 4549वर पोहोचला आहे.

ठळक मुद्देदेशाचा विचार करता राजधानी दिल्ली आणि मराराष्ट्राची राजधानी मुंबई येथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेतदेशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 20 टक्के रुग्ण एकट्या मुंबईत दिल्लीत आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 4549वर पोहोचला आहे

नवी दिल्ली : कोरोनाने संपूर्ण देशात हात-पाय पसरले आहेत. देशातील काही मोठी शहरंही कोरोनाने आपल्या विळख्यात घेतली आहेत. देशाचा विचार करता, राजधानी दिल्ली आणि मराराष्ट्राची राजधानी मुंबई येथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. लॉकडाउन असतानाही येथील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने आणि वेगाने वाढत आहे. यासंदर्भात, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी चिंता व्यक्त करत, या मागचे कारणही सांगितले आहे. 

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन म्हणाले, दिल्ली आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये लोक लॉकडाउनचे व्यवस्थितपणे पालन करत नाहीत. यामुळेच या शहरांतील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. तसेच देशाच्या ग्रामीण भागातील लोक लॉकडाउनचे चांगल्या प्रकारे पालन करत आहेत.

CoronaVirus, LockdownNews: कोरोनाचा धस्का; 'या' देशातील लोक म्हणतायेत, लॉकडाउन हटवले तरी घराबाहेर पडणार नाही

कोरोनाच्या बाबतीत ग्रामीण भागातील लोक अधिक सतर्क -डॉ. हर्षवर्धन न्यूज18 शी बोलत होते. यावेळी त्यांना विचारण्यात आले, की दिल्ली आणि मुंबईसारख्या महानगरांमध्येच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण का आहेत? यावर ते म्हणाले, 'मला वाटते, की दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये लोकांकडून लॉकडाउनचे व्यवस्थितपणे पालन केले जात नाही. मात्र, या लॉकडाउनसंदर्भात ग्रामीण भागातील लोक अधिक गंभीर आहे.'

'पदेशातून परतलेले सर्वाधिक लोक दिल्ली आणि मुंबईतच आले आहेत. दिल्ली आणि मुंबईत लोक मोठ्या प्रमाणावर झोपड्यांमध्ये राहतात. यामुळे येथे लॉकडाउनची अंमलबजावणी होणे कठीण आहे,' असेही डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.

हुतात्मा मेजर अनुज यांचा 2 वर्षांपूर्वीच झाला होता विवाह, IIT सोडून निवडला होता NDAचा मार्ग

दिल्ली मुंबईत सातत्याने वाढतायेत रुग्ण -देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 20 टक्के रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 8613 लोक कोरोनाबाधित आहेत. तर 343 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीत आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 4549वर पोहोचला आहे. दिल्लीत रविवारी विक्रमी 427 नवे रुग्ण आढळले आहेत. 

रशियानं तयार केला 'महाबॉम्ब', एका क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतं संपूर्ण जग

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रdoctorडॉक्टरCentral Governmentकेंद्र सरकार