शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

coronavirus : पुढच्या महिन्यापासून योगी सरकार देणार गहू आणि तांदळाबरोबरच डाळ मोफत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 21:09 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूच्या वाढत्या परिणामामुळे लॉकडाऊनमध्ये गरीब कुटुंबांना दिलासा देण्यासाठी मोफत रेशन देण्यास सुरुवात केली आहे.

लखनऊः  मे महिन्यापासून रेशनकार्ड धारकांना डाळीसह गहू व तांदूळ मोफत देण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारनं घेतला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत प्रति रेशनकार्ड एक किलो डाळ देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूच्या वाढत्या परिणामामुळे लॉकडाऊनमध्ये गरीब कुटुंबांना दिलासा देण्यासाठी मोफत रेशन देण्यास सुरुवात केली आहे.उत्तर प्रदेशचे योगी सरकारही या योजनेंतर्गत 15 एप्रिलपासून पाच किलो तांदूळ मोफत वाटत आहे. आता या महिन्यापासून डाळही देण्यात येणार आहेत, परंतु डाळींचे वेळेत वाटप न झाल्याने ती पुढील महिन्यात मिळणार आहे. मेमध्ये एप्रिलची डाळदेखील ग्राहकांना दिली जाणार आहे. म्हणजेच मे महिन्यात प्रत्येक शिधापत्रिकाधारकास दोन किलो डाळ मोफत देण्यात येणार आहे.बहुतेक जिल्ह्यांमध्ये चण्याची डाळ वाटण्याची तयारी सुरू आहे. सहारनपूर विभागातील अनेक ठिकाणी उडदासह अन्य डाळी पुरवल्या जातील. अन्न विभागाचे प्रधान सचिव देवेश चतुर्वेदी म्हणाले की, पुढील महिन्यात सर्व शिधापत्रिकाधारकांना डाळी मोफत दिल्या जाणार आहेत. याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील महिन्यात एप्रिलची डाळही सर्व शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे.31 लाख कुटुंबातील 1.25 कोटी सदस्यांना तांदळाचं वाटपप्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत खाद्य आणि पुरवठा विभागाने रविवारपर्यंत उत्तर प्रदेशातील 31 लाख लाभार्थी कुटुंबातील 1.25 कोटी सदस्यांना 62695 मेट्रिक टन विनामूल्य तांदूळ वाटप केले. 15 एप्रिलपासून या योजनेंतर्गत 2.8 कोटी कार्डधारकांच्या कुटुंबातील 11.78 कोटी सदस्यांना 5.89 लाख मेट्रिक टन तांदूळ मोफत वाटण्यात आले.  हे एकूण वितरण उद्देशाच्या 83 टक्के आहे. त्याचबरोबर कोरोना संक्रमणाच्या प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन 2.29 लाख नवीन शिधापत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. जेणेकरून मजूर आणि गरजू लोकांना रेशन मिळू शकेल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ