शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

Coronavirus: देशभरात गेल्या ८ महिन्यात कोरोना रुग्णांचा नीचांक; ११७ जणांचा मृत्यूू, ९,१०२ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 07:00 IST

देशात कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ६ लाख ७६ हजार ८३८ एवढी झाली आहे. आजवरची मृत्युसंख्या १ लाख ५३ हजार ५८७ झाली आहे.

नवी दिल्ली : देशभरात गेल्या आठ महिन्यांच्या तुलनेत सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात ९,१०२ नव्या रुग्णांच्या नोंदीसह ११७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केली आहे. 

देशात कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ६ लाख ७६ हजार ८३८ एवढी झाली आहे. आजवरची मृत्युसंख्या १ लाख ५३ हजार ५८७ झाली आहे. देशात ३ जून रोजी एकाच दिवशी ८,९०९ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. १६ मे रोजी १०३ जणांचा मृत्यू झाला होता. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ कोटी ०३ लाख ४५ हजार ९८५ झाली आहे.  कोरोनामुक्त रुग्णांचे राष्ट्रीय सरासरी प्रमाण ९६.९० एवढे आहे तर मृत्यूदर केवळ १.४४ टक्के आहे. उपचारासाठी दाखल कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखापेक्षा कमी नोंदली जाण्याचा मंगळवार हा लागोपाठ सातवा दिवस होता.

कोरोना बाधितांची वाढती संख्या७ ऑगस्ट      २० लाखांपेक्षा जास्त२३ ऑगस्ट    ३० लाख५ सप्टेंबर     ४० लाख१६ सप्टेंबर    ५० लाखांपेक्षा जास्त१९ डिसेंबर     १ कोटीपेक्षा जास्त

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या