शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

Coronavirus:कोरोना विषाणूच्या उगमस्थानाबद्दल दुसऱ्यांदा चौकशी हवी, भारताची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 06:45 IST

Coronavirus: जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केलेल्या चौकशीला सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. त्यामुळे कोरोना साथीच्या उगमाबद्दल नीट माहिती मिळण्यास मदत होईल. 

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा उगम कुठून झाला याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने दुसऱ्यांदा चौकशी करावी, असे अमेरिकेने शुक्रवारी म्हटले होते. अशी चौकशी होणे हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे, असे सांगत भारताने त्या गोष्टीला पाठिंबा दर्शविला आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचा उगम नेमका कुठून झाला याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने चौकशी सुरू केली होती. त्याच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक सखोल पाहणी करून ठोस निष्कर्ष काढले जाण्याची आवश्यकता आहे.जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केलेल्या चौकशीला सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. त्यामुळे कोरोना साथीच्या उगमाबद्दल नीट माहिती मिळण्यास मदत होईल. कोरोनाचा उगम शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने वुहानला जानेवारी महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे पथक पाठविले होते. तिथे तज्ज्ञांचे पथक सुमारे महिनाभर राहिले. कोरोनाचा विषाणू वटवाघळातून एखाद्या वेगळ्या प्राण्याद्वारे माणसांमध्ये संक्रमित झाला असावा, असे मत चिनी शास्त्रज्ञांनी मार्चमध्ये व्यक्त केले होते.  वुहानच्या प्रयोगशाळेतून कोरोना विषाणू हवेत मिसळला गेल्याची शक्यता चिनी शास्त्रज्ञांनी फेटाळून लावली होती. 

जागतिक आरोग्य संघटनेबद्दल नाराजीकोरोना विषाणू वटवाघळांतून संक्रमित झाला असावा ही एक शक्यता आहे तर या विषाणूची निर्मिती वुहानच्या प्रयोगशाळेत झाली असावी अशी दुसरी शक्यता व्यक्त केली जाते. कोरोना विषाणूच्या उगमस्थानाबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने आजवर केलेली चौकशी अपुरी व असमाधानकारक आहे. आता या विषयाची दुसऱ्यांदा चौकशी अत्यंत पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे, असे अमेरिकेने म्हटले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय