शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Coronavirus:कोरोना विषाणूच्या उगमस्थानाबद्दल दुसऱ्यांदा चौकशी हवी, भारताची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 06:45 IST

Coronavirus: जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केलेल्या चौकशीला सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. त्यामुळे कोरोना साथीच्या उगमाबद्दल नीट माहिती मिळण्यास मदत होईल. 

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा उगम कुठून झाला याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने दुसऱ्यांदा चौकशी करावी, असे अमेरिकेने शुक्रवारी म्हटले होते. अशी चौकशी होणे हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे, असे सांगत भारताने त्या गोष्टीला पाठिंबा दर्शविला आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचा उगम नेमका कुठून झाला याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने चौकशी सुरू केली होती. त्याच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक सखोल पाहणी करून ठोस निष्कर्ष काढले जाण्याची आवश्यकता आहे.जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केलेल्या चौकशीला सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. त्यामुळे कोरोना साथीच्या उगमाबद्दल नीट माहिती मिळण्यास मदत होईल. कोरोनाचा उगम शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने वुहानला जानेवारी महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे पथक पाठविले होते. तिथे तज्ज्ञांचे पथक सुमारे महिनाभर राहिले. कोरोनाचा विषाणू वटवाघळातून एखाद्या वेगळ्या प्राण्याद्वारे माणसांमध्ये संक्रमित झाला असावा, असे मत चिनी शास्त्रज्ञांनी मार्चमध्ये व्यक्त केले होते.  वुहानच्या प्रयोगशाळेतून कोरोना विषाणू हवेत मिसळला गेल्याची शक्यता चिनी शास्त्रज्ञांनी फेटाळून लावली होती. 

जागतिक आरोग्य संघटनेबद्दल नाराजीकोरोना विषाणू वटवाघळांतून संक्रमित झाला असावा ही एक शक्यता आहे तर या विषाणूची निर्मिती वुहानच्या प्रयोगशाळेत झाली असावी अशी दुसरी शक्यता व्यक्त केली जाते. कोरोना विषाणूच्या उगमस्थानाबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने आजवर केलेली चौकशी अपुरी व असमाधानकारक आहे. आता या विषयाची दुसऱ्यांदा चौकशी अत्यंत पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे, असे अमेरिकेने म्हटले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय