शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

coronavirus: लसनिर्मितीबाबत संतुलित धोरण स्वीकारण्याची सूचना, आयसीएमआरच्या भूमिकेवर केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 03:00 IST

कोरोना प्रतिबंधक लस १५ आॅगस्टपर्यंत उपलब्ध करून देण्याची घोषणा इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने केल्यामुळे संशोधन क्षेत्रातून टीकेचा सूर व्यक्त झाला आहे.

नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लस प्रकल्पाला प्राधान्य देतानाच, या संशोधनाला अनेक महिने किंवा वर्षेही लागू शकतात हे लक्षात घेऊन संतुलित धोरण स्वीकारले पाहिजे असे मत काही शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.कोरोना प्रतिबंधक लस १५ आॅगस्टपर्यंत उपलब्ध करून देण्याची घोषणा इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने केल्यामुळे संशोधन क्षेत्रातून टीकेचा सूर व्यक्त झाला आहे.आयसीएमआरने घोषणा केली त्याच दिवशी झायडस कॅडिला कंपनीने आपण बनविलेल्या लसीच्या माणसांवर चाचण्या करण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल आॅफ इंडिया (डीसीजीआय) यांनी परवानगी दिल्याचे जाहीर केले. हैदराबादच्या भारत बायोटेक तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजी यांच्या सहकार्याने कोव्हॅक्सिन ही कोरोना प्रतिबंधक लस आयसीएमआरने तयार केलीे. प्रख्यात विषाणूतज्ज्ञ व वेलकम ट्रस्ट/डीबीटी इंडिया अलायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी शाहिद जमील म्हणाले, एखादी लस संबंधित आजारावर परिणामकारक ठरते आहे की नाही याची चाचणी चार आठवड्यांत वेगाने पूर्ण करणे अशक्य गोष्ट आहे.कोलकाताच्या सीएसआयआर-आयआयसीबी संस्थेतील विषाणूतज्ज्ञ उपासना रॉय यांनी सांगितले की, या लसीसंदर्भातील प्रयोगांच्या निष्कर्षांवर शांतपणे विचार करून मगच निर्णय घेतले पाहिजेत. विषाणूतज्ज्ञ सत्यजीत रथ यांनी सांगितले की, प्रत्येक संशोधनाला पुरेसा वेळ द्यावा लागतो, औषधाच्या चाचण्या योग्य पद्धतीने कराव्या लागतात. आयसीएमआरने घेतलेली भूमिका कोणालाही मान्य होणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMedicalवैद्यकीय