शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

Coronavirus : घाबरू नका; अनावश्यक खरेदी टाळा, सरकारचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 05:02 IST

कोरोना व्हायरसपासून बचावण्यासाठी फक्त परदेशांतून येणाऱ्या लोकांबाबत जास्त सावधगिरी व खबरदारी घेतली जात आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : सरकारने लोकांनी घाबरून जाऊन अनावश्यक खरेदी करू नका, असा सल्ला गुरुवारी दिला. सरकारने देशात ना कोणत्याही आणीबाणीची घोषणा केली आहे ना त्या दिशेने पावले उचलली जात आहेत. कोरोना व्हायरसपासून बचावण्यासाठी फक्त परदेशांतून येणाऱ्या लोकांबाबत जास्त सावधगिरी व खबरदारी घेतली जात आहे. लोकांना हा सल्ला दिला जात आहे की, जर कोणतीही व्यक्ती परदेशांतून येत आहे तर त्याची भेट घ्यायच्या आधी त्याला १४ दिवस एकांतवासात ठेवावे. त्याच्यापासून ठराविक अंतर राखावे. १४ दिवसांचा एकांतवास पूर्ण होईल व त्याच्यात कोरोनाची लक्षणे आढळणार नाहीत तेव्हा त्याच्या जवळ जावे.अफवांवर विश्वास ठेवू नकाएका वरिष्ठ अधिकाºयाने म्हटले की, अशी अफवा पसरली आहे व भ्रम निर्माण झाला आहे की, सरकार देशात लॉक-डाऊन किंवा आणीबाणी जाहीर करणार आहे. हे समजून घ्यायची गरज आहे की, फक्त आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. वेगवेगळ्या संस्थांना सांगण्यात आले आहे की, त्यांनी कर्मचाऱ्यांना शक्य होईल तेवढे घरून काम करण्यास सांगावे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार