शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

Coronavirus : घाबरू नका; अनावश्यक खरेदी टाळा, सरकारचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 05:02 IST

कोरोना व्हायरसपासून बचावण्यासाठी फक्त परदेशांतून येणाऱ्या लोकांबाबत जास्त सावधगिरी व खबरदारी घेतली जात आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : सरकारने लोकांनी घाबरून जाऊन अनावश्यक खरेदी करू नका, असा सल्ला गुरुवारी दिला. सरकारने देशात ना कोणत्याही आणीबाणीची घोषणा केली आहे ना त्या दिशेने पावले उचलली जात आहेत. कोरोना व्हायरसपासून बचावण्यासाठी फक्त परदेशांतून येणाऱ्या लोकांबाबत जास्त सावधगिरी व खबरदारी घेतली जात आहे. लोकांना हा सल्ला दिला जात आहे की, जर कोणतीही व्यक्ती परदेशांतून येत आहे तर त्याची भेट घ्यायच्या आधी त्याला १४ दिवस एकांतवासात ठेवावे. त्याच्यापासून ठराविक अंतर राखावे. १४ दिवसांचा एकांतवास पूर्ण होईल व त्याच्यात कोरोनाची लक्षणे आढळणार नाहीत तेव्हा त्याच्या जवळ जावे.अफवांवर विश्वास ठेवू नकाएका वरिष्ठ अधिकाºयाने म्हटले की, अशी अफवा पसरली आहे व भ्रम निर्माण झाला आहे की, सरकार देशात लॉक-डाऊन किंवा आणीबाणी जाहीर करणार आहे. हे समजून घ्यायची गरज आहे की, फक्त आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. वेगवेगळ्या संस्थांना सांगण्यात आले आहे की, त्यांनी कर्मचाऱ्यांना शक्य होईल तेवढे घरून काम करण्यास सांगावे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार