शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

Coronavirus : घाबरू नका; अनावश्यक खरेदी टाळा, सरकारचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 05:02 IST

कोरोना व्हायरसपासून बचावण्यासाठी फक्त परदेशांतून येणाऱ्या लोकांबाबत जास्त सावधगिरी व खबरदारी घेतली जात आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : सरकारने लोकांनी घाबरून जाऊन अनावश्यक खरेदी करू नका, असा सल्ला गुरुवारी दिला. सरकारने देशात ना कोणत्याही आणीबाणीची घोषणा केली आहे ना त्या दिशेने पावले उचलली जात आहेत. कोरोना व्हायरसपासून बचावण्यासाठी फक्त परदेशांतून येणाऱ्या लोकांबाबत जास्त सावधगिरी व खबरदारी घेतली जात आहे. लोकांना हा सल्ला दिला जात आहे की, जर कोणतीही व्यक्ती परदेशांतून येत आहे तर त्याची भेट घ्यायच्या आधी त्याला १४ दिवस एकांतवासात ठेवावे. त्याच्यापासून ठराविक अंतर राखावे. १४ दिवसांचा एकांतवास पूर्ण होईल व त्याच्यात कोरोनाची लक्षणे आढळणार नाहीत तेव्हा त्याच्या जवळ जावे.अफवांवर विश्वास ठेवू नकाएका वरिष्ठ अधिकाºयाने म्हटले की, अशी अफवा पसरली आहे व भ्रम निर्माण झाला आहे की, सरकार देशात लॉक-डाऊन किंवा आणीबाणी जाहीर करणार आहे. हे समजून घ्यायची गरज आहे की, फक्त आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. वेगवेगळ्या संस्थांना सांगण्यात आले आहे की, त्यांनी कर्मचाऱ्यांना शक्य होईल तेवढे घरून काम करण्यास सांगावे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार