शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

coronavirus: मुंबईहून आसामला परतलेल्या सात जणांना कोरोनाची लागण, ईशान्य भारताचा संसर्गाशी लढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 05:30 IST

मुंबईहून बसने काही दिवसांपूर्वी आसाममध्ये आलेल्या सर्व लोकांना गुवाहाटी येथील क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले. गुवाहाटीमध्ये गुरुवारी कोरोनाचे २२ नवे रुग्ण आढळून आले, त्यात मुंबईहून आलेल्या सात जणांचा समावेश आहे.

गुवाहाटी : मुंबईहून आसामला नुकत्याच परतलेल्या नागरिकांपैकी सामुंबईहून बसने काही दिवसांपूर्वी आसाममध्ये आलेल्या सर्व लोकांना गुवाहाटी येथील क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले. गुवाहाटीमध्ये गुरुवारी कोरोनाचे २२ नवे रुग्ण आढळून आले, त्यात मुंबईहून आलेल्या सात जणांचा समावेश आहे. त जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे चाचणीमध्ये आढळून आले. त्यामध्ये हृदयविकाराचा त्रास असलेल्या १३ वर्षे वयाच्या मुलाचाही समावेश आहे. ईशान्य भारतातील आठपैकी पाच राज्ये काही दिवसांपूर्वीच कोरोनामुक्त झाली होती. मात्र कोरोनाने या प्रदेशात पुन्हा डोके वर काढले आहे.या शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या फॅन्सी बाझारमध्ये कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आल्याने तो भाग सील करण्यात आला आहे. गुवाहाटीमध्ये निर्बंध अधिक कडककरण्यात आले आहेत.आसामचे आरोग्यमंत्री हिमंता बिश्व सरमा यांनी सांगितले की, आसाममध्ये आतापर्यंत अन्य राज्यांतून ४ हजारपेक्षा जास्त लोक परत आले आहेत. त्यातील १२ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे चाचणीत आढळून आले. बॉलिवूडमधील गायक झुबीन गर्ग व त्याची पत्नी हे आणखी चार जणांसह मुंबईहून बसने आसामला आले. त्यापैकी कोणालाही कोरोनाचा संसर्ग झालेला नसल्याचे निदर्शनास आले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAssamआसाम