शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

भाजपा खासदारांकडूनच लॉकडाऊनचे नियम धाब्यावर, दिल्लीतून कारने गाठले राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 19:30 IST

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र मोदींच्या या आवाहनाला भाजपाच्याच खासदारांनी हरताळ फासल्याची बातमी समोर आली आहे. 

ठळक मुद्देजनतेने लॉकडाऊनचे नियम कठोरपणे पाळावेत, असे आवाहन मोदींनी केले आहेमोदींच्या या आवाहनाला भाजपाच्याच खासदारांनी हरताळ फासलालॉकडाऊन सुरू असताना भाजपाचे दोन खासदार दिल्लीतून कारने प्रवास करत झारखंडमध्ये पोहोचले

नवी दिल्ली - देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग आता चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यासाठी मोदींनी देशातील लॉकडाऊन तीन मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. तसेच जनतेने लॉकडाऊनचे नियम कठोरपणे पाळावेत, असे आवाहनही मोदींनी केले आहे. मात्र मोदींच्या या आवाहनाला भाजपाच्याच खासदारांनी हरताळ फासल्याची बातमी समोर आली आहे. 

देशात लॉकडाऊन सुरू असताना भाजपाचे दोन खासदार दिल्लीतून कारने प्रवास करत झारखंडमध्ये पोहोचल्याचे उघड झाले आहे. भाजपाचे धनबाद येथील खासदार पी. एन. सिंह आणि रांचीमधील खासदार संजय सेठ हे दिल्लीतून कारने निघून रस्त्याने निघून झारखंडला पोहोचल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, पी. एन सिंह घरी पोहोचल्यानंतर क्वारेंटिन झाले. मात्र संजय सेठ क्वारेंटिन झाले नाहीत. मंगळवारी ते रांचीचे उपायुक्त महिमापत रे यांची भेट घेण्यासही गेले होते

एकीकडे लोकांना लॉकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र दुसरीकडे नेतेमंडळीच नियमांचे उल्लंघन करत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाdelhiदिल्लीJharkhandझारखंड