शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Coronavirus: सुमारे ६० लाख लोकांनी केली कोरोनावर मात; शनिवारी सापडले ७३,२७२ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 06:54 IST

Coronavirus in India News: एकूण ६९ लाख ७९ हजार रुग्ण । बळींचा आकडा १,०७,४१६

नवी दिल्ली : देशात सुमारे ६० लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी कोरोनाचे ७३,२७२ नवे रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णांची संख्या ६९ लाख ७९ हजारांवर पोहोचली आहे. या आजारामुळे आणखी ९२६ जण मरण पावले असून, बळींची एकूण संख्या १,०७,४१६ झाली आहे.कोरोना रुग्णांची एकूण संख्या 69,79,423 तर बरे झालेल्यांची संख्या 59,88,822 वर पोहोचली. बरे होणाऱ्यांचे प्रमाण एकूण रुग्णांच्या तुलनेत 85.81% आहे. उपचार घेणाºया रुग्णांची संख्या सलग दुसºया दिवशीही 9,00,000 पेक्षा कमी होती. शनिवारी ही 8,83,185इतकी होती. हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या 12.65% टक्के आहे.जगभरातील रुग्णसंख्या 03.71 कोटींपेक्षा अधिक झाली. सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर अमेरिकेमध्ये78.94 लाख रुग्ण आहेत. दुसºया क्रमांकावरील भारतामधील रुग्णसंख्या अमेरिकेपेक्षा 09.00 लाखांनी कमी आहे, तर तिसºया स्थानावरील ब्राझीलमध्ये 50.57 लाख रुग्ण आहेत.देशामध्ये रुग्णसंख्येने 20,00,000 चा टप्पा ७ आॅगस्ट रोजी गाठला. त्यानंतर 30,00,000 चा पल्ला २३ आॅगस्ट रोजी पार केला. त्यानंतर रुग्णसंख्या ४ सप्टेंबर रोजी 40,00,000 १६ सप्टेंबर रोजी 50,00,000 २८ सप्टेंबर रोजी 60,00,000 झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या