शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

CoronaVirus News: ६० लाख स्थलांतरित कामगारांनी कोरोनाचा फैलाव केलाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 07:04 IST

चुकीच्या धोरणामुळे मजुरांची फरपट

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने संकेतस्थळावर अपलोड केलेल्या माहितीची छाननी केल्यावर हे स्पष्टपणे सिद्ध झाले की, दशलक्षावधी स्थलांतरितांनी कोरोना विषाणूचा फैलाव केलेला नाही.स्थलांतरित मजूर/कामगारांना त्यांच्या घरी जाऊ दिले तर ते कोरोना विषाणूचा फैलाव करतील, असे चित्र या विषयातील तज्ज्ञ आणि धोरणकर्त्यांनी समोर मांडले होते. काही दशलक्ष संख्येत स्थलांतरित मजूर/कामगार परतलेल्या तीन राज्यांच्या आणि एवढ्याच संख्येने स्थलांतरित मजूर/कामगार बाहेर पाठवलेल्या तीन राज्यांच्या संकेतस्थळावरील माहितीचा ‘लोकमत’ने अभ्यास केला.या माहितीतून हे स्पष्ट होते की, हे स्थलांतरित परतलेल्या बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये अस्वस्थ करणारी वाढ झाल्याचा कोणताच कल दिसलेला नाही. वस्तुस्थिती ही आहे की, अभ्यास करण्यात आलेल्या दिवसांत (७ ते १३ जून) बिहारमध्ये रुग्णांच्या संख्येत घट दिसली. सात जून रोजी ३१९ रुग्ण होते तर १३ जून रोजी ती संख्या १२० होती. उत्तर प्रदेशतही रुग्ण संख्येत नाममात्र वाढ दिसली तीही शहरांमध्ये. ग्रामीण भागांत नाही.राज्यांकडे जवळपास ६० लाख स्थलांतरित आले. विशेष म्हणजे या राज्यांनी याच कालावधीत चाचण्यांची संख्याही लक्षणीय वाढवली आहे. प्रत्येक १०० रुग्णांमागे अनैसर्गिक वाटावी अशा वाढीची टक्केवारी नाही ती एका ठराविक अंतरावरच राहिली.महाराष्ट्रात सात जून रोजी २७३९ रुग्ण होते. ती संख्या १३ जून रोजी ३४९३ झाली तर दिल्लीत हीच संख्या १३२० पासून २१२६ वर गेली. हाच कल पंजाबमध्येही आहे. या राज्यांमध्ये चाचण्यांची संख्याही याच कालावधीत वाढली व तेथे चाचण्यांची संख्या कमी झाल्याचा आरोप आपोआपच खोटा ठरला. या वस्तुस्थितीवर भाष्य करायला सरकारमधील कोणीही तयार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या