शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढ्याला तब्बल १00 दिवस पूर्ण; आयुष्यच बदललं, वाचा काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 07:07 IST

सांत्वनही फोनवरूनच करावे लागते. हे किती दिवस चालणार, याची माहिती नाही. रोजगार, उद्योग कधी सुरू होणार, हाही प्रश्न आहे.

मुंबई : कोरोनाविरूद्धच्या लढ्यात सर्वांनी दाखवलेल्या आत्मसंयमास बुधवारी शंभर दिवस पूर्ण होत आहेत. या काळात मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टसिंग, क्वारंटाइन, आयसोलेशन, थर्मल स्क्रीनिंग, ऑक्झिमीटर, पीपीई किट्स, स्वॅब, हँडवॉश हे परवलीचे शब्द झालेत. सारे आयुष्यच आता बदलून गेले आहे.

कोणाला ताप आला, शिंका आल्या वा कोणी थंकला तरी आता घबराट उडते. कोरोनामुळे कार्यालये, घरांतील एसी बंद झाले, थंड पाणी, शीतपेयांचा वापर कमी झाला. लोक एकमेकांशी अंतर ठेवूनच बोलतात, हात मिळवत नाहीत, मिठ्या मारत नाहीत, एकमेकांच्या डब्यातील खात नाहीत, एकमेकांच्या घरीही जात नाहीत. दुर्दैवाची बाब म्हणजे कोणी आजारी असला वा ओळखीत कोणाचे निधन झाले तरी त्या घरी आता जाता येत नाही. सांत्वनही फोनवरूनच करावे लागते. हे किती दिवस चालणार, याची माहिती नाही. रोजगार, उद्योग कधी सुरू होणार, हाही प्रश्न आहे.

या १00 दिवसांत काय काय घडले, याचा आढावा वाचा

केंद्र सरकारचे महत्त्वाचे निर्णय; कोरोना काळात राबवल्या अनेक योजना!

कोरोनाचा धडा, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम करा; आरोग्य यंत्रणेकडील दुर्लक्ष भोवले!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या