शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढ्याला तब्बल १00 दिवस पूर्ण; आयुष्यच बदललं, वाचा काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 07:07 IST

सांत्वनही फोनवरूनच करावे लागते. हे किती दिवस चालणार, याची माहिती नाही. रोजगार, उद्योग कधी सुरू होणार, हाही प्रश्न आहे.

मुंबई : कोरोनाविरूद्धच्या लढ्यात सर्वांनी दाखवलेल्या आत्मसंयमास बुधवारी शंभर दिवस पूर्ण होत आहेत. या काळात मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टसिंग, क्वारंटाइन, आयसोलेशन, थर्मल स्क्रीनिंग, ऑक्झिमीटर, पीपीई किट्स, स्वॅब, हँडवॉश हे परवलीचे शब्द झालेत. सारे आयुष्यच आता बदलून गेले आहे.

कोणाला ताप आला, शिंका आल्या वा कोणी थंकला तरी आता घबराट उडते. कोरोनामुळे कार्यालये, घरांतील एसी बंद झाले, थंड पाणी, शीतपेयांचा वापर कमी झाला. लोक एकमेकांशी अंतर ठेवूनच बोलतात, हात मिळवत नाहीत, मिठ्या मारत नाहीत, एकमेकांच्या डब्यातील खात नाहीत, एकमेकांच्या घरीही जात नाहीत. दुर्दैवाची बाब म्हणजे कोणी आजारी असला वा ओळखीत कोणाचे निधन झाले तरी त्या घरी आता जाता येत नाही. सांत्वनही फोनवरूनच करावे लागते. हे किती दिवस चालणार, याची माहिती नाही. रोजगार, उद्योग कधी सुरू होणार, हाही प्रश्न आहे.

या १00 दिवसांत काय काय घडले, याचा आढावा वाचा

केंद्र सरकारचे महत्त्वाचे निर्णय; कोरोना काळात राबवल्या अनेक योजना!

कोरोनाचा धडा, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम करा; आरोग्य यंत्रणेकडील दुर्लक्ष भोवले!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या