शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

"फेब्रुवारीपर्यंत कोरोनाची साथ संपुष्टात येणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 07:03 IST

युरोपसह अनेक देशांत कोरोनाचा पुन्हा लाट आली असून, तेथे लॉकडाऊनचा दुसरा टप्पाही सुरू झाला आहे.

एस.के. गुप्ता 

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा उच्चस्तर ओलांडला असून, फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोनाची साथ संपुष्टात येईल, असा दावा केंद्र सरकारने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या समितीने केला आहे. तथापि, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी स्पष्ट केले की, लसीशिवाय कोरोना संपुष्टात येणे शक्य नाही.

युरोपसह अनेक देशांत कोरोनाचा पुन्हा लाट आली असून, तेथे लॉकडाऊनचा दुसरा टप्पाही सुरू झाला आहे. आयआयटी आणि आयआयएसीच्या शास्त्रज्ञांनी गणितीय सूत्राच्या आधारे केलेल्या अभ्यासानुसार कोरोना फेब्रुवारी २०२१ पर्यंत संपुष्टात येण्याचे आकलन केले आहे. सोबतच त्यांनी शारीरिक अंतर राखणे आणि मास्क घालणे जरूरी असल्याचेही आवर्जून सांगितले.

राजेश भूषण यांनी सांगितले की, शास्त्रज्ञांच्या समितीने केलेले अभ्यासपूर्ण आकलन आरोग्य मंत्रालयाने गांभीर्याने घेतले आहे; परंतु तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांनीही खबरदारी घेणे जरूरी असल्याचेही स्पष्ट केले आहे. ज्या गतीने कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येत घट होत आहे, त्यानुसार या गणितीय सूत्रानुसार उपरोक्त समितीने आकलन केले असावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासीयांना दुर्लक्ष न करण्याचे आवाहन केले आहे. आरोग्य मंत्रालयही सातत्याने लोकांना मास्क वापरण्याचे आवाहन करीत आहे.

मास्क हा एकमेव पर्यायकोरोनावरील लस येईपर्यंत आणि सर्वांचे लसीकरण होईपर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्क घालणे आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे, सातत्याने २० सेकंद हात साबणाने स्वच्छ धुणे हाच एकमेव पर्याय आहे, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMedicalवैद्यकीयmedicineऔषधंdoctorडॉक्टर