शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Corona Vaccination: लसीकरणानंतर कोरोना होण्याची शक्यता नगण्यच; काय सांगतो अभ्यास?, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 06:35 IST

रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही ७५ ते ८० टक्क्यांनी घटते, असे अभ्यासाअंती आढळून आले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा बहर आता ओसरत चालला आहे. दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद झपाट्याने कमी होऊ लागली आहे. त्यातच लसीकरण मोहीमही आता वेग धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर शुभवर्तमान असे आहे की, लसीकरण झाल्यानंतर कोरोनाची बाधा होण्याची शक्यता नगण्य असून रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही ७५ ते ८० टक्क्यांनी घटते, असे अभ्यासाअंती आढळून आले आहे.

काय सांगतो अभ्यास?

लसीकरणामुळे कोरोनानंतर रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण  ७५ ते ८०  टक्क्यांनी घटते. प्राणवायूची आ‌वश्यकता भासण्याचे प्रमाणही ८ टक्क्यांपर्यंत  कमी झाले आहे. अतिदक्षता विभागात दाखल करण्याची  शक्यताही ६ टक्क्यांपर्यंत  घटली आहे.

तिसऱ्या लाटेचं काय?

तिसरी लाट तूर्तास तरी दृष्टिपथात नाही. लसीकरण मोठ्या संख्येने झाल्यास तिसरी लाट येण्याची शक्यता कमी. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका पोहोचण्याची शक्यता कमी आहे.

सद्य:स्थिती काय?

देशात ७ मे रोजी कोरोनाबाधितांच्या दैनंदिन संख्येचा उच्चांक नोंदवला.१० मे रोजी उपचाराधीन रुग्णांची संख्या उच्चांकी होती.

पॉझिटिव्हिटी रेट : ५१३ जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांहून कमी आहे.

रिकव्हरी रेट : ३ मेपासून रिकव्हरी रेट वाढीस लागला आहे. सद्य:स्थितीत रिकव्हरी रेट ९६ टक्के एवढा आहे. 

सिरो पॉझिटिव्हिटी रेट : १८ वर्षे वयावरील लोकांमध्ये ६७ टक्के. १८ वर्षे वयाखालील लोकांमध्ये ५९ टक्के

नागरी भाग१८ वर्षे वयावरील१८ वर्षे वयाखालील 

ग्रामीण भाग१८ वर्षे वयावरील१८ वर्षे वयाखालील

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCorona vaccineकोरोनाची लस