शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

CoronaVirus News: मे अखेरपर्यंत ६४ लाख लोकांना होऊन गेला कोरोना; आयसीएमआरच्या सेरो सर्वेक्षणाचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 06:59 IST

आयसीएमआरच्या सेरो सर्वेक्षणाचा निष्कर्ष

नवी दिल्ली : देशामध्ये मे महिन्यापर्यंत सुमारे ६४ लाख लोकांना कोरोना संसर्ग झाला मात्र त्यातील असंख्य रुग्णांचे निदान झाले नव्हते. यातून बरे झालेल्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) केलेल्या सेरोलॉजिकल सर्वेक्षणाच्या निष्कर्षात म्हटले आहे.

सर्वेक्षणात म्हटले आहे की...

मे महिन्यामध्ये कोरोनाचा एक रूग्ण जरी आढळून आला तरी वास्तवात सुमारे ८२ ते १३० जणांना बाधा झाली होती. परंतु त्यांचे निदान होऊ शकले नाही. हे सर्वेक्षण ११ मे ते ४ जून दरम्यान केले आहे. या काळात २८ हजार रुग्णांचे नमुने तपासले गेले. राष्ट्रीय स्तरावर सेरोचे प्रमाण मे महिन्यात ०.७३ टक्के इतके होते. कोरोना होऊन गेलेल्या पण त्याचे निदान न झालेल्या लोकांचे प्रमाण १८ ते ४५ वर्षे वयोगटामध्ये ४३.३ टक्के, ४६ ते ६० वर्षे वयोगटात ३९.५ टक्के व ६० वर्षे वयावरील लोकांमध्ये १७.२ टक्के इतके होते. मे महिन्यात साथीचा सुरुवातीचा टप्पा सुरू होता.

चाचण्या थांबल्याने निराश होऊ नका- जागतिक आरोग्य संघटना

जिनिव्हा : ऑक्सफर्ड विद्यापीठ व अ‍ॅस्ट्राझेनिसा ही कंपनी तयार करत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्या अल्पकाळासाठी थांबविण्यात आल्याने कोणीही निराश होण्याची आवश्यकता नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत