शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

CoronaVirus News: मे अखेरपर्यंत ६४ लाख लोकांना होऊन गेला कोरोना; आयसीएमआरच्या सेरो सर्वेक्षणाचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 06:59 IST

आयसीएमआरच्या सेरो सर्वेक्षणाचा निष्कर्ष

नवी दिल्ली : देशामध्ये मे महिन्यापर्यंत सुमारे ६४ लाख लोकांना कोरोना संसर्ग झाला मात्र त्यातील असंख्य रुग्णांचे निदान झाले नव्हते. यातून बरे झालेल्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) केलेल्या सेरोलॉजिकल सर्वेक्षणाच्या निष्कर्षात म्हटले आहे.

सर्वेक्षणात म्हटले आहे की...

मे महिन्यामध्ये कोरोनाचा एक रूग्ण जरी आढळून आला तरी वास्तवात सुमारे ८२ ते १३० जणांना बाधा झाली होती. परंतु त्यांचे निदान होऊ शकले नाही. हे सर्वेक्षण ११ मे ते ४ जून दरम्यान केले आहे. या काळात २८ हजार रुग्णांचे नमुने तपासले गेले. राष्ट्रीय स्तरावर सेरोचे प्रमाण मे महिन्यात ०.७३ टक्के इतके होते. कोरोना होऊन गेलेल्या पण त्याचे निदान न झालेल्या लोकांचे प्रमाण १८ ते ४५ वर्षे वयोगटामध्ये ४३.३ टक्के, ४६ ते ६० वर्षे वयोगटात ३९.५ टक्के व ६० वर्षे वयावरील लोकांमध्ये १७.२ टक्के इतके होते. मे महिन्यात साथीचा सुरुवातीचा टप्पा सुरू होता.

चाचण्या थांबल्याने निराश होऊ नका- जागतिक आरोग्य संघटना

जिनिव्हा : ऑक्सफर्ड विद्यापीठ व अ‍ॅस्ट्राझेनिसा ही कंपनी तयार करत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्या अल्पकाळासाठी थांबविण्यात आल्याने कोणीही निराश होण्याची आवश्यकता नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत