शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

रुळावर परतली 'कोरोमंडल एक्सप्रेस', प्रवाशांच्या संमिश्र भावना, काहींनी देवाला सोबत आणले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 17:45 IST

2 जून रोजी ज्या कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाला, ती आज पुन्हा रुळावर परतली आहे.

Coromandal Train Express: ओडिशातील बालासोरमध्ये 2 जूनच्या सायंकाळी झालेल्या रेल्वे अपघाताने संपूर्ण देशाला हादरुन सोडले. तो अपघात इतका भीषण होता की, रेल्वे पुन्हा रुळावर कधी येणार? असा प्रश्न पडला होता. पण, अखेर रुळांची दुरुस्ती होऊन गाड्या पुन्हा धावू लागल्या आहेत. आज(बुधवार) पश्चिम बंगालमधील शालीमार येथून कोरोमंडल एक्सप्रेसही तामिळनाडूतील चेन्नईकडे रवाना झाली. 

ज्या कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाला, ती आता पुन्हा रुळावर धावू लागली आहे. ट्रेनमध्येही प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळतीये. कोरोमंडलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये संमिश्र भावना आहेत. काही जण खूप घाबरले आहेत तर काही लोक म्हणतात की, त्यांचा रेल्वेवर विश्वास कायम आहे. ट्रेनमधून प्रवास करणारे काही लोक देवाच्या मूर्ती सोबत घेऊन येत आहेत.

तीन ट्रेनचा अपघात...2 जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात 275 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता, तर 1000 हून अधिक लोक जखमी झाले. आजही मृतांमधील अनेकांची ओळख पटलेली नाही. या अपघातामुळे अनेकांची घरे उघड्यावर पडली आहेत. यात अनेकजण अनाथ झाले, तर अनेकांनी आपले पाल्य गमावले. या अपघाताने अनेकांच्या मनात खोलवर जखम केली आहे. 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातIndian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघात