शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
3
डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी अर्धपुतळा उभारून दिली अनोखी मानवंदना!
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या
5
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
6
सारा खान झाली मिसेस पाठक! क्रिशसोबत बांधली लग्नगाठ; सासरे सुनील लहरी गैरहजर?
7
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
8
लक्ष्य १०० अब्ज डॉलर व्यापाराचे! केवळ तेलविक्री नव्हे तर भारतातील वाहतूक व सेवेचा लाभ घेण्यास रशियन कंपन्या उत्सुक
9
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
10
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
11
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
12
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
13
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
14
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
16
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
17
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
18
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
19
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
20
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

त्रिपुरामध्ये ३ बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाल्याने वाद, भारत सरकारनं दिलं असं उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 20:40 IST

Tripura News: त्रिपुरामध्ये तीन बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाल्याने मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. तसेच बांगलादेशने याबाबत तीव्र आक्षेप घेतल्यानंतर भारत सरकारनेही तितकंच तिखट प्रत्युत्तर दिलं आहे. या तिन्ही बांगलादेशी नागरिकांनी त्रिपुरामधील एका ग्रामस्थाची हत्या केल्याचा आरोप होता.

त्रिपुरामध्ये तीन बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाल्याने मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. तसेच बांगलादेशने याबाबत तीव्र आक्षेप घेतल्यानंतर भारत सरकारनेही तितकंच तिखट प्रत्युत्तर दिलं आहे. या तिन्ही बांगलादेशी नागरिकांनी त्रिपुरामधील एका ग्रामस्थाची हत्या केल्याचा आरोप होता. तसेच मृत्युमुखी पडलेले तीन बांगलादेशी हे गुरे चोरणार तस्कर असल्याची माहिती भारत सरकारने दिली आहे.  

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की,  आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ही घटना १५ ऑक्टोबर रोजी घडली. यात तीन बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला. या तिन्ही बांगलादेशी नागरिकांनी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून गुरे चोरण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी स्थानिकांवर लोखंडी सळ्या आणि चाकूने हल्ला केला, यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर स्थानिक  ग्रामस्थांनी या बांगलादेशी नागरिकांच्या हल्ल्याचा प्रतिकार केला.

दरम्यान, बांगलादेशने मृत बांगलादेशी नागरिकांसाठी न्यायाची मागणी करत निष्पक्ष आणि पारदर्शक तपासाची मागणी केली आहे. बेकायदेशीररीत्या भारताच्या हद्दीत घुसल्यानंतर मृत्यू झालेल्या तीन बांगलादेशी नागरिकांच्या मृत्यूबाबत बांगलादेशकडून तीव्र आक्षेप घेण्यात  आला आहे. तसेच बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही घटना म्हणजे मानवाधिकारांचं उल्लंघन असल्याचाही दावा केला आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Controversy erupts after 3 Bangladeshi deaths in Tripura; India responds.

Web Summary : Three Bangladeshi nationals died in Tripura, sparking controversy. India claims they were cattle smugglers who attacked villagers, resulting in one death and retaliatory action. Bangladesh demands a fair investigation, alleging human rights violations.
टॅग्स :IndiaभारतTripuraत्रिपुराBangladeshबांगलादेश