शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

बांधकाम क्षेत्राने वाढवले ग्रामीण भागांत राेजगार; शहरांमध्ये तुलनेने राेजगार निर्मिती कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 07:32 IST

अर्थव्यवस्थेवर देखरेख ठेवणाऱ्या संस्थेने दिलेल्या आकडेवारीनुसार जानेवारीत १.२ काेटी जणांना राेजगार मिळाला.

नवी दिल्ली : काेराेना महामारीचा राेजगार निर्मितीला फटका बसला होता. मात्र, राेजगार निर्मितीत सुधारणा हाेत असून शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील कामगारांच्या हाताला काम मिळू लागले आहे. ग्रामीण भागात वाढलेल्या बांधकाम क्षेत्रातील कामांमुळे हे शक्य झाले आहे. अर्थव्यवस्थेवर देखरेख ठेवणाऱ्या संस्थेने दिलेल्या आकडेवारीनुसार जानेवारीत १.२ काेटी जणांना राेजगार मिळाला. त्यापैकी ८२ लाख जणांना ग्रामीण भागात बांधकाम व रिअल इस्टेट क्षेत्रात राेजगार मिळालेला आहे. त्या तुलनेत या क्षेत्राने शहरी भागात केवळ ३.५ लाख राेजगार निर्मिती केली आहे. कृषी क्षेत्राने ४२.६ लाख जणांना राेजगार दिला आहे. त्या तुलनेत उत्पादन व खनिकर्म क्षेत्रात वाढ कमी दिसून आली. डिसेंबरच्या तुलनेत सेवा क्षेत्रातील राेजगार निर्मितीत सुमारे ३० लाखांनी घट झाली आहे. शहरी भागातही सेवा क्षेत्रात अपेक्षित सुधारणा दिसून आलेली नाही.शहरांतून परतलेल्यांचा मोर्चाही शेती क्षेत्राकडे काेराेना महामारीचा ग्रामीण भागातील राेजगारावर शहरांच्या तुलनेत कमी परिणाम झाला आहे. तसेच शहरांमधून गावी गेलेल्या लाेकांनीही शेतीकडे माेर्चा वळवला. यासाेबतच रिअल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्रानेही त्यांना सामावून घेतले. तर, संघटित आणि सेवा क्षेत्रात कमी सुधारणा हाेत असल्याने या क्षेत्रात कमी लाेकांना राेजगार मिळत आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Real Estateबांधकाम उद्योग